ही घटना शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रॅक्टर चालक मनोज शंकर राॅय व मजूर रुपेश बारसागडे यांचा जागीच मृत्यू झाला तर सुनील हा गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर घुग्घुस येथील संतप्त नागरिकांनी घटनास्थळ गाठल्याने तणावाची स्थिती निर्माण ...
कोरोना विषाणूनंतर आता पुन्हा जगात भीतीचे वातावरण आहे. आता तिसरी लाट ओमायक्राॅन विषाणूने येत आहे. याचा पहिला रुग्ण आफ्रिकेत मिळाला. आता जगभरात ५९ देशात या विषाणूचा प्रसार झाला आहे. खासदार बाळू धानोरकर यांनी यावेळी कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लस प्रभावश ...
झटपट निकाल हे लोक न्यायालयाचे वैशिष्ट्य आहे. यामध्ये प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा आपसी समझोत्याने समक्ष निकाल लावला जातो. त्या आदेशाला न्यायालयाच्या हुकूमनामा एवढेच महत्त्व असते व अंमलबजावणीही करता येते. त्यामुळे वेळ, पैसा व श्रमाची बचत होते. वादा ...
ज्येष्ठांसाठी आता पोस्ट कार्यालय धावून आले असून, पोस्टमन ज्येष्ठांना घरोघरी जाणून जीवनप्रमाणपत्र देणार आहे. एवढेच नाही तर बँक तसेच शासकीय कार्यालयात प्रमाणपत्र पोहोचविण्याचे कामही पोस्टच करणार आहे. त्यामुळे ज्येष्ठांना काही प्रमाणात का होईना दिलासा ...
महिलांमध्ये जागृती नसल्यामुळे अत्याचार होतो. मात्र, कुठे दाद मागावी याची जागृती नसल्याने अन्याय सहन करावा लागतो. यासाठी राज्य महिला आयोगाने राज्यभरात जनसुनावणी घेणार आहे, अशी माहिती अध्यक्ष चाकणकर यांनी दिली. पोलीस अधीक्षक कार्यालयात भेटीदरम्यान चाक ...
स्वच्छता सर्वेक्षणात महानगर पालिकेला देशात ‘थ्री स्टार’ मिळाले. यावरून मनपा व स्थानिक आमदारांमध्ये ‘स्टार’श्रेयाचे राजकारण सुरू झाले आहे. यामध्ये एका नगरसेवकानेही उडी घेऊन रंगतच आणली आहे. ...
जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीमध्ये ८२ जागांसाठी २१ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी ४५० जणांनी अर्ज दाखल केले होेते. बुधवारी झालेल्या अर्ज छाननीमध्ये ७८ अर्ज बाद झाले आहे. ...
एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. मागील एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून संप सुरू असल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आली. तसेच का ...
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे आरोग्य विभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला होता. मात्र, आता पुन्हा ओमायक्राॅनचा प्रसार सुरू झाल्याने आरोग्य विभागाची धावपळ सुरू झाली आहे. बाहेरच्या देशातून येणाऱ्या नागरिकांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. जिल्ह्यात य ...