सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जडवाहतूक सुरू आहे. या वाहतुकीमुळे नव्याने बांधलेल्या रस्त्यांची दैना होत आहे. याशिवाय अपघाताच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. ...
२०१३ रोजी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. चारवेळा पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यात अनेक शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाहून गेला होता. शासनाकडून सर्वेक्षण झाले. ...
महानगरपालिकेने घनकचरा संकलनाचे कंत्राट नागपूर येथील सेंट्रल फॉर डेव्हलपमेंट कम्युनिकेशन या कंपनीला दिले आहे. यासाठी मनपाला प्रतिमहिना ५४ लाख रुपये मोजावे लागणार आहे. ...