कोरडवाहू क्षेत्र असलेल्या भद्रावती तालुक्यातील सागरा गावात कृषी विभागाने राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा स्त्रोत उपलब्ध झाला आहे. ...
मृग नक्षत्रात धो-धो बरसून गेलेला पाऊस अद्याप परतलाच नाही. झालेल्या पावसाच्या बळावर पेरणी करून बसलेल्या शेतकऱ्यांची चिंता आता क्षणाक्षणाला वाढत आहे. ...