माणसांच्या अंगी जिद्द आणि चिकाटी, प्रामाणिकपणे मेहनत घेण्याची ताकद असेल तर, यशाची प्राप्ती ही निश्चितच होते, असे प्रतिपादन कोरपणाचे उपविभागीय पोलीस अधिकारी ... ...
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सर्वांगिन विकासासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू. शेतकरी हा केंद्रबिंदू माणून काँग्रेसने कार्य केले आहे. मात्र शेतकरी हवालदिल झाले आहे. ...
केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या नेतृत्वात भद्रावती व वरोरा तालुक्यातील विविध समस्यांना घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर ... ...
आकाशात ‘झेप’ घेण्याची ओढ त्याच्या रक्तातच असली तरी अचानक झालेल्या दुखापतीमुळे अस्थिपंजर झालेल्या त्या गरुडाला येथील ‘झेप’ या निसर्ग संस्थेने कसे जीवदान दिले. ...
लोकमत सखी मंच राजुराच्या वतीने ४ आॅक्टोबरला दुपारी २ वाजता किसान भवन राजुरा येथे राजुरा शहरातील महिलांसाठी प्रवेशद्वार सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ...