हातचे पीक गेल्याने शेतकरी देशोधडीला लागला आहे. वारंवार होणाऱ्या नापिकी व दुष्काळामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा, ही चिंता शेतकऱ्यांना लागून आहे. ...
महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात विविध ज्वलंत समस्या निर्माण झाल्या असून त्या सोडविण्यासाठी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांनी .... ...
देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे, असे म्हटले जाते. मात्र ज्याच्या जिवावर देशाची आर्थिक व्यवस्था अवलंबून आहे, त्या बळीराजाची आर्थिक... ...
शासनाने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ व सुंदर गाव बनविण्यासह गावाला हागणदारीमुक्त करण्याचा विडा उचलला आहे. ...
बुधवारी सायंकाळी लक्ष्मीपूजन करून घरी गेल्यानंतर रात्री उशिरा उभ्या असलेल्या एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या दोन्ही ट्रकला अचानक आग लागली. ...
तालुक्यातील तीन किमी अंतरावर असलेल्या देवाडा (खुर्द) येथील नितेश सातपुते याचा नदीत बुडून मृत्यू झाला. ...
चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून संपूर्ण दारुबंदी झाली असताना तळोधी (बुु.) येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारुचा महापूर वाहत आहे. ...
जीवनावश्यक घटक असलेल्या आहारातील तुरीचे भाव गगणाला भीडले आहेत. सरकारला याची कल्पना असूनही केवळ दर कमी करण्याचे पोकळ आश्वासनच दिले जात आहे. ...
येथून जवळच असलेल्या निंबाळा, घोट, हेटी व चालबर्डी या चार गावांच्या सीमेवर बलिप्रतिपदेला गोवर्धन पूजा करण्यात येते. ...
इंडियन मेडिकल असोसिएशन या वैद्यकीय व्यवसायिकांच्या अखिल भारतीय संघटनेने निरामय भारतासाठी आय.एम.ए.चा १६ नोव्हेंबरला देशव्यापी आंदोलन असल्याची माहिती ... ...