तंत्रज्ञानाने कोणीही प्रगती केली तरी निसर्ग-निसर्ग असतो. निसर्गावर कुणी मात करू शकत नाही. आजच्या धकाधकीच्या जीवनात नैसर्गिक सौदर्य मनाला मोहून टाकते. ...
१५ वर्षापूर्वी लाल पोथरा कालव्याकरिता शेतजमीन देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना हेक्टरी २४ लाख मिळणार आहे. जिल्हा समितीला अलीकडेच मंजुरी दिली. ...
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास होण्याकरिता चांदा पब्लिक स्कूल येथे इदु-फिस्ट-२०१५ चे आयोजन करण्यात आले. ...
औद्योगिकदृष्ट्या संपन्न अशी जिल्ह्याची ओळख आहे. मात्र, संपन्न जिल्ह्यातीलच ६० टक्के कामगार कामगार किमान वेतनाच्या लाभापासून वंचित आहेत. ...
नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना विविध विभागाने नियमित निवृत्ती वेतन योजना नाकारत अंशदायी पेंशन योजना लागू केल्याने ... ...
मूल तालुक्यातील भेजगाव बेंबाळ मार्गावरील चकदुगाळा गावालगत असलेल्या गोसेखुर्द कालव्यावरील पुलाचे काम एक वर्षापासून अर्धवट आहे. ...
चिमूर ते चंद्रपूर मार्गावर प्रवासी वाहतुकीच्या विना परवान्याने मागील काही वर्षापासून खासगी ट्रॅव्हल्स धावत आहे. ...
तालुक्यातील विसापूर येथील एका इसमाने घरी कोणी नसताना एका खोलीत केबल ताराने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
निसर्गाच्या अवकृपेमुळे पडलेला अत्यल्प पाऊस शेतकऱ्यांना चिंतातुर करणारा ठरला. ...
वैधानिक विकास महामंडळाच्या वतीने २० वर्षांपूर्वी मूल येथे बेरोजगारांसाठी दुकान गाळे बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. ...