स्वातंत्र्याच्या ६८ वर्षानंतरही तालुक्यातील कोंढा-घोडपेठ जिल्हा परिषद क्षेत्रात समाविष्ट असलेल्या गटग्रामपंचायत कुरोडा गावाला आजपर्यंत रस्ता उपलब्ध करून देण्यात आला नाही. ...
काँग्रेसने गोरगरीब जनतेला प्रवाहात आणण्याचे कार्य केले आहे. पाड्यापासून ते महानगरपर्यंत देशात झालेला विकास हा विकासाचा दृष्टिकोन असणाऱ्या काँग्रेस पक्षाची देण आहे. ...
पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. चांगले-वाईट जे काही घडते ते तो आपल्या लेखणीने समाजापुढे मांडतो. त्यामुळे त्याला चौफेर दृष्टी ठेवून तसे ज्ञानही ठेवावे लागते. ...
सर्वोच्च न्यायालयाने शंकरपटावरील बंदी उठविल्याने जिल्ह्यातील पटप्रेमींमध्ये जल्लोष व्यक्त करण्यात येत असून आता पुन्हा एकदा जिल्ह्यातील शंकरपटांना ... ...
राज्य शासनाच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी चंद्रपूर जिल्हा दारूबंदीच्या निर्णयाविरुद्ध दाखल ...
ज्येष्ठ समाजसेवक उमेशबाबू चौबे यांनी बर्धन यांना श्रद्धांजली वाहताना बर्धन यांचे स्मारक त्यांच्या कर्मभूमीत व्हावे, अशी मागणी केली. त्यासाठी महापौरांनी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. यासह त्यांच्या आठवणीही पुस्तकरूपाने प्रकाशित करण्याच ...