जिल्ह्यातील शेतकरी सध्या दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. मदतीसाठी शेतकऱ्यांचा टाहो सुरू आहे. ...
मागील दोन महिन्यांपासून शिरना नदी, कोंढा नाला, चालबर्डी नाला, पळसगाव व वर्धा नदीच्या घाटांवरुन अवैधरित्या रेती उत्खनन होत आहे. ...
मनपा प्रशासन भरमसाठ कर आकारून नागरिकांची कुचंबना करीत आहे. मात्र आवश्यक गरज असलेले पाणी पुरवठा करण्याकडे कमालीचे दुर्लक्ष करीत आहे. ...
अपुऱ्या पावसाने तसेच विविध रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांच्या धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...
देशाचा विकास हा कर्मचाऱ्यांच्यावरही तेवढाच अवलंबून आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सरकारच्या समन्वयातून कामे करावी, ... ...
जीवती येथील शासकीय आश्रमशाळेत ९ जानेवारीला पार पडलेल्या नवोदय प्रवेश परीक्षेदरम्यान, ...
मुलगी जन्माला आली की, आईवडिलांच्या कपाळावर आठ्या पडतात. तिच्या लग्नासाठी पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात. ...
दारूबंदीनंतर अवैध दारू विक्रेत्यांकडून दारूच्या तस्करीसाठी नवनवे फंडे वापरले जात आहेत. एका भाजी विक्रेत्याच्या डाल्यात तब्बल सातपेट्या दारू आढळून आल्यानंतर... ...
चंद्रपूरचे सुपुत्र असलेले दिवंगत माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांचा चंद्रपुरातील पुतळा सध्या स्वच्छतेच्या मुद्यावरून चर्चेत आला आहे. ...
प्रदूषण कमी करण्याच्या दिशेने तसेच शहरवासीयांचे आरोग्य उत्तम राहावे, ... ...