रेल्वे विभागाने मुंबईला जाण्यासाठी बल्लारशाह - एलटीटी ही साप्ताहिक समर स्पेशल ट्रेन सुरु केली आहे. मात्र, या ट्रेनचा शेगाव, मनमाळ, जळगाव आदी ठिकाणी स्टाॅप नसल्याने प्रवाशांची मोठी अडचण होत आहे. या ट्रेनला स्टाॅप दिले नसल्याने प्रवासी मिळत नसल्याची स ...
२००६ मध्ये इरई नदीला पूर आल्याने शेकडो नागरिकांची घरे उद्ध्वस्त झाली होती. त्यामुळे जलसंधारण विभागाने सर्वेक्षण करून पूरग्रस्त क्षेत्राला रेखांकित केले. त्या क्षेत्रात बांधकामाला परवानगी नाकारली होती. दरम्यान त्या कालावधीत पुराचे पाणी शिरेल एवढा पाऊस ...