सूर्यफुलाचे पक्ष्यांपासून संरक्षण करण्यासाठी गोंडपिपरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मासे पकडण्याच्या जाळ्यांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला असून ... ...
शासनाचा माथाडी कामगार कायदा १९६९ हा चंद्रपूरला सन २००४ मध्ये लागू झाला. या कायद्याची अंमलबजावणी वखार मंडळे, शासकीय गोदामे, सिमेंट गोदामे, रेल्वे माल धक्का या ठिकाणी चालू आहे. ...
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहायक विभाग निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारिरीक व मानसिक आजारग्रस्त व्यक्ती व निराधार विधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी अर्थसहाय्य योजना राबवित आहे. ...