विद्यार्थ्यांच्या सर्वांगिन विकासासाठी शासन कट्टीबद्ध आहे. मात्र मुख्याध्यापकांच्या मनमानी कारभाराने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आल्याची स्थिती तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये दिसून येत आहे. ...
जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळा एप्रिल २०१७ पर्यंत डिजिटल करण्याचा संकल्प जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने केला आहे. ...