बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम आलेली नुपूर धमगाये (९४.४६) टक्के, द्वितीय शुभम वराटकर (९४.३०) टक्के व तृतीय आलेली कांचन राजुरकर (९४.१५) टक्के यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला. ...
राज्यातील सर्व अनुदानित व अनुदान पात्र शाळांमधील शिक्षकांची भरती आता केंद्रीय पद्धतीने अभियोग्यता चाचणीद्वारे घेण्याचा निर्णय नुकताच शिक्षण विभागाने घेतला आहे. ...