चिमुर तालुक्याचे विभाजन करून शंकरपूरला तालुक्याचा दर्जा द्या, अशा मागणीचे निवेदन शंकरपूर संघर्ष समितीच्या वतीने आ. कीर्तीकुमार भांगडीया यांना देण्यात आले. ...
राजकीय मतभेद असू शकतात. दोन्ही पक्षांनी एकत्र बसून हे वाद मिटविले पाहिजेत. मात्र, सत्तेत राहूनही शिवसेना सतत नकारात्मक भूमिका घेते, हा प्रकार अनाठायी आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. ...
धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यानिमित्त स्थानिक गोलबाजारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाची मिरवणूक सोमवारी सकाळी काढण्यात आली. ...
बौद्ध तत्त्वज्ञानाची प्रासंगिकता जगभरात वाढत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध तत्त्वज्ञानाला आधुनिक जीवनप्रणालीशी जोडून व्यावहारिक पातळीवर आणले. ...
येथील दीक्षाभूमीवर धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन सोहळा रविवारपासून सुरू झाला आहे. या सोहळ्यात जिल्ह्यातीलच नव्हे तर इतर जिल्ह्यातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात. ...