नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या वैज्ञानिकांच्या बैठकीनंतर कापूस संशोधन केंद्र नागपूर येथील चार सदस्यीय चमू डॉ.गोतमारे (वैज्ञानिक) यांच्या नेतृत्वात नंदोरी येथे दाखल झाली. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ६१ वर्षापूर्वी इतिहासात सोनेरी पान लिहिले. समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुत्वाचा संदेश देणारा बौद्ध धम्म स्वीकारला. ...
जिल्ह्याने संगणक साक्षरतेकडे दमदार पाऊल टाकणे सुरु केले असून जिल्ह्यातील डिजिटल शाळांना आता टाटा ट्रस्टच्या मदतीने अद्यावत संगणक शिक्षणही मिळणार आहे.... ...
येथील दीक्षाभूमीवर दरवर्षी धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा साजरा होत असून या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. १५ व १६ आॅक्टोबरला होणाºया ६१ वा धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यात जिल्ह्यातील ... ...
नागभीड तालुक्यातील १० ते १२ गावांसाठी मौशी येथे ३२ केव्ही वीज उपकेंद्र मंजूर करण्याची मागणी आ. कीर्ती भांगडिया यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे ...