अतिदुर्गम समजल्या जाणाºया जिवती तालुक्यातील नागरिकांच्या प्रत्येक समस्या सोडवून व गावांचा विकास करून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री खा.हंसराज अहीर यांनी केले. ...
अवैध दारुच्या विरोधात जिल्ह्यातल्या वहाणगाव या लहानशा गावातील ग्रामसभेने एक अफलातून पाऊल उचलले आणि ग्रामसभेच्या बैठकीत दारु विक्रीचा ठराव मंजूर करून टाकला. ...