वेकोलिच्या विविध प्रकल्पांसाठी शेतकºयांची जमिनी बळजबरीने घेणे अन्यायकारक असून भूमीअधिग्रहण कायद्यानुसारच प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यास केंद्र सरकार कटिबद्ध आहे, .... ...
भाजपाचा कार्यकाळ म्हणजे ‘फटा पोस्टर निकला झिरो’ अशी अवस्था झाली आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. ते चंद्रपुरात काँग्रेसच्या ‘जनआक्रोश’ मेळाव्यात बोलत होते. ...
५० वर्षापूर्वी गडचांदूर शहरात पिण्याच्या पाण्याची टाकी जुने पोलीस स्टेशन समोर बांधण्यात आली. आज ही पाण्याची टाकी जीर्ण अवस्थेत असून टाकीचा वरील प्लॅस्टरचा भाग शनिवारी सकाळी कोसळला. ...
महाराष्टÑ प्रदेश काँग्रेसच्या वतीने सोमवारी दुपारी २ वाजता येथील चांदा क्लब ग्राऊंडवर होणाºया नागपूर विभागीय जनआक्रोश मेळाव्यासाठी चंद्रपूर महानगर सज्ज झाले आहेत. ...
वाढत्या अतिक्रमणाने वरोरा शहराचा चेहरा मागील काही वर्षापासून दिवसागणिक विद्रुप होत होता. त्यामुळे वरोरा शहरवासीयांना आलेल्या पाहुण्यांकडून वाढत्या अतिक्रणाचे टोमणे खावे लागत असल्याने .... ...
बौद्धधर्मीयाचे श्रद्धास्थान असलेल्या बुद्धगिरी येथे १३ वा वर्धापन दिन सोहळा बुद्धगिरी बहुउद्देशीय सेवा संस्थानच्या पुढाकाराने हजारो बौद्धबांधवाच्या उपस्थितीत शनिवारी उत्साहात पार पडला. ...