तालुक्यातील शेतकºयांच्या विविध मागण्यांसाठी श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात मूल येथील वनपरिक्षेत्र कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. ...
चंद्रपूर शहराला १९६४ पासून दररोज १० दशलक्षमीटर पाणीपुरवठा करणाºया दाताळा मार्गावरील इरई नदीचा जलस्त्रोत प्रदूषित झाल्याने शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे ...
शेतकऱ्यांना मजूरच मिळत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांना इतर जिल्ह्यातून मजूर आणून कापूस वेचणीची कामे करावी लागत आहेत. ...
येथील नवनिर्मित संकटमोचन हनुमान मंदिराच्या वतीने सोमवारी शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते. या मिरवणुकीने राजुरा शहर दुमदुमले. ...