परिसरातील धानपिकांवर यावर्षी मोठ्या प्रमाणात मावा- तुडतुडा व इतर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ...
शासनाकडून शालेय पोषण आहार साहित्याचा पुरवठा होत नसल्याने तालुक्यातील खासगी व जि.प. च्या जवळपास १५० शाळेच्या हजारो विद्यार्थ्यांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे. ...
राज्य शासनाच्या २७ फेब्रुवारी २०१७ च्या परिपत्रकान्वये शिक्षक संवर्गाची बदली प्रक्रिया प्रशासनाने तत्काळ राबवावी, या मागणीसाठी ‘बदली हवी टीम’ तर्फे बुधवारी जिल्हा परिषदेसमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. ...