महाराष्ट्र गुंठेवारी अधिनियम २००१ नुसार २००१ पूर्वीच्या कागदपत्रांसह भूखंड नियमितीकरणासाठी अर्ज सादर करणाऱ्या नागरिकांनी त्रुटींची पुर्तता न केल्याने दोन हजार ११६ प्रकरणांना महानगर पालिकेने नाकारले आहे. ...
निसर्गाने स्त्रियांना निर्मितीक्षम बनविले आहे. या आंतरिक क्षमतांचा उपयोग करून महिलांनी जेव्हा संधी मिळाली तेव्हा करून आपले कर्तृत्व दाखवून दिले व राष्ट्राची उद्धारशक्ती बनली. ...
आम्ही स्वत:ला बाबासाहेबांचे अनुयायी म्हणतो. परंतु, खरोखरच आमच्या डोक्यातील मनुस्मृतीचे दहन ख-या अर्थाने झाले का? उंबरठ्याबाहेर आम्ही परिवर्तनवादी आणि आतमध्ये मनुवादी असतो. परिवर्तनवादी चळवळीतील पुरुषसुद्धा घरात समतेने वागत नाहीत. ...
अन्य डॉक्टरांच्या बाबतीत हे विधान नव्हते, त्याचा विपर्यास केला जाऊ नये, त्यात दुरूस्ती व्हावी अशी अपेक्षा केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी व्यक्त केली ...
चंद्रपूर : मी जनतेने निवडून दिलेला खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री आहे. मी येथे येणार हे माहिती असताना डॉक्टर कसे रजेवर जाऊ शकतात? त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसेल तर त्यांनी खुशाल नक्षलवादी संघटनेत भरती व्हावे, आम्ही त्यांना गोळ्या घालू, असे वादग्रस्त ...