ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : २०१८-१९ च्या वित्तीय वर्षाच्या अंदाजपत्रकासाठी मनपाच्या सर्व विभागांनी आपल्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, वित्तीय शिस्त अंगी बाळगावी, विवादित प्रकरणे निकाली काढण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे ...
औद्योगिकीकरणामुळे बल्लारपूर शहराला जागतिक ओळख मिळाली आहे. विकासातही शहर स्मार्ट होण्यासाठी राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे भरीव योगदान मिळत आहे. ...
रात्रीचे १२.३० नंतर उंट, घोडा, रथ, बग्गी सोबतच महिलांचे लेझीम, टिपरी पथके. बाल, महिला व पुरुषांच्या विविध दिंड्याच्या गजरात धार्मिकतेकडे पाठ फिरविलेले आजचे युवा वर्ग दिंडीच्या तालात थिरकले. ...
येथील जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेला १०० वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभली आहे. या शाळेतून अनेक होतकरू व प्रज्ञावंत विद्यार्थी घडले. यापुढेही या शाळेतून असेच कर्तबगार व होतकरू विद्यार्थी घडावेत, .... ...
शहरातील ९० टक्के शाळा, महाविद्यालये व रुग्णालयांनी फायर आॅडिट केले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एखादे वेळी अनुचित प्रकार घडून आग लागल्यास मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा सर्वाधिक धोका विद्यार्थी व रुग्णांना आहे. ...
नागभीड तालुका भात पिकाकरिता प्रसिद्ध आहे. यावर्षी परिसरात वरुणराजाने उशिरा का होईना, पण बºयापैकी हजेरी लावली. बळीराजाने रक्ताचे पाणी केल्याने शेतामध्ये धान पीक मोठ्या डौलाने उभे होते. ...
स्त्री शक्तीचे वेगवेगळ्या क्षेत्रात निरंतर उल्लेखनीय कार्य सुरुच असते. निश्चितच महिलांच्या सशक्तीकरणाला वाव देण्यासाठी व त्यांच्या कार्याच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात येणार आहे. ...
तेलंगणातून राजुरा मार्गे कापूस घेऊन जाणारा ट्रक गडचांदूरजवळच्या हरदोना गावाजवळ उलटला. या अपघातात ट्रकचालक जखमी झाल्याची माहिती असून ही घटना शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. ...
अतिक्रमणामुळे चंद्रपुरातील रस्ते अरुंद आणि चौक बजबजले आहेत. यामुळे शहरसौंदर्याला बाधा पोहचत असून वाहतुकीचा खोळंबाही होत आहे. त्यामुळे आता मनपाने हे अतिक्रमण गंभीरतेने घेतले असून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. ...
जिवती येथील प्रसिद्ध माणिकगड किल्ल्यावर प्राचीन भुयारी मार्ग शोधण्यात जिवतीच्या वनविभागाला यश मिळाले. मात्र पुरातत्व विभागाने या प्राचीन भुयारी मार्गाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने आजही हा भुयारी मार्ग बंद अवस्थेत आहे. ...