कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ तळोधी (बा.) येथे बंद पुकारण्यात आला होता. यादरम्यान, येथील कापड व्यापारी अजय पाकमोडे यांना काही लोकांनी दुकानात शिरून मारहाण केली. ...
सामान्य रुग्णालयातील १३७ कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात ३ जानेवारीपासून स्थानिक जटपुरा गेट येथे साखळी उपोषण सुरू आहे. ...
राज्यातील दुर्गम ग्रामीण भागातील जनतेपर्यंत शासनाच्या जनहितकारी योजना पोहोचत नाही. जे नागरिक या योजनाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करतात त्यांना कागदपत्रासाठी कार्यालयात चकरा माराव्या लागतात. ...
हागणदारीमुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या देशातील जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर अग्रेसर आहे. स्वच्छता दर्पण अनुक्रमणिकेत चंद्रपूरला भारतात पहिले स्थान मिळाले आहे. ...
विकासासंबंधी आजवर जो शब्द ना. सुधीर मुनगंटीवार यांनी जनतेला दिला तो प्राधान्याने पूर्ण केला आहे. म्हणूनच शब्दाला जागणारा नेता अशी त्यांची राज्यभर ख्याती आहे. बल्लारपूर तालुक्यातील मानोरा येथे विशेष बाब या सदराखाली प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्या ...