प्रजासत्ताक दिनी जटपुरा गेट येथील महात्मा गांधी पुतळ्यापासून चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व चंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी तसेच सर्वपक्षीय, सर्व सामाजिक संस्था, सामाजिक संघटनाच्या संयुक्त विद्यमानाने लोकतंत्र बचाव-संविधान बचाव रॅली काढण ...
आपले मत हे मौल्यवान असल्याने सर्वांनी मतदानात सहभाग नोंदवणे गरजेचे आहे. त्यामध्ये नवमतदारांनी अधिक सक्रीय सहभाग घेवून देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाड यांनी केले. ...
सुदृढ शरीरात उत्तम मन वास करते. पोलिसांना उत्तम, निरामय आरोग्य आवश्यक आहे. समाजात मनभेद निर्माण करणाऱ्यांना वठणीवर आणण्याचे काम पोलीस कर्मचारी करतात. ...
ताडोबा-अंधारी राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पात कागद, पेन आणि खर्डा या पारंपरिक साधनाद्वारेच शुक्रवारपासून व्याघ्र गणना केली जात आहे़ त्यामुळे विद्यमान पद्धतीच्या विश्वार्हतेवरच प्रश्नचिन्ह लावले जात आहे़. ...
कॅन्सरग्रस्त आॅटो चालकाला उपचारासाठी आर्थिक मदत करण्यासाठी सावलीतील आॅटो संघटनेने पुढाकार घेतला आहे. दरम्यान सावली येथील आॅटो संघटनेने शहरात आर्थिक मदत रॅली काढून २० हजार रुपयांचा जवळपास निधी गोळा करुन तो निधी सुभाष मॅकलवारला सुर्पद केला. ...
१० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार राजुरा तालुक्यातील सहा शाळा बंद होत असल्याने विद्यार्थ्यांना इतर शाळेत प्रवेश घ्यावा लागत आहे. त्या शाळा अत्यंत दूर असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडचण हो ...
बल्लारपूर मतदार संघात शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी व रोजगार विविध विकास कामे केली जात आहेत़ परिसरातील युवकांना सैन्य व पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण मिळावे़ या मतदार संघातील युवकांचे प्रतिनिधीत्व पोलीस भरतीमध्ये ठळकपणे उमटावे, .... ...