शासनाच्या विविध योजना प्रत्यक्षात राबविणाऱ्या अंगणवाडी महिला, आशा व गटप्रवर्तक तसेच शालेय पोषण आहार बनविणाऱ्या महिला व इतर योजना कर्मचाऱ्यांची संख्या देशात एक कोटींपेक्षा जास्त आहे. ...
मोबाईलने जगात नवी क्रांती घडवून आणली आहे. संभाषण करणे एवढेच मार्यादित राहिले नसून चॅट करणे, व्हिडीओ पाठविणे याव्यतिरीक्त जगातले कानाकोपऱ्यातील ज्ञान घरबसल्या मोबाईलच्या कळ दाबताच पुढे येते. ...
तुरीच्या शेंगामध्ये तीन ते चार दाणे असल्याचे सर्वांनाच माहीत आहे. परंतु, चारगाव येथील शेतकºयाने एका तुरीच्या शेंगात सहा दाणे असलेली तूर विकसित केली आहे. ...