देवाडा खुर्द येथे दोन वर्षांपूर्वी संततधार पावसामुळे घराची पडझळ झाली़ अल्पभूधारक, विधवा, निराधार महिला सुमन गद्देकार यांचे घरच कोसळले. त्यामुळे मोडकीतोडकी झोपडी उभारून दिवस काढत आहेत़ मात्र, इंदिरा योजनेसाठी पात्र मागील तीन वर्षांपासून ..... ...
देशाच्या सीमेवर तणाव स्थिती व युद्ध असे दोन प्रकार घडतात. मात्र, अशा अप्रिय घटनांमध्ये आपल्या सेनेची क्षती होऊ नये, हा सरकारचा नेहमीच प्रयत्न असतो. सैनिकांचे मनोबल वाढावे आणि त्यांच्या सोयी-सुविधांत वाढ व्हावी याकरिता २५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण् ...
ओबीसींच्या हितासाठी भारतीय संविधानात मूलगामी तरतुदी करून विकासाची संधी उपलब्ध करून दिली़ मात्र, आतापर्यंतच्या राजकर्त्यांनी ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणातील १५ टक्केदेखील अंमलबजावणी केली नाही़ या समाजात फु टीरतेची बिजे पेरुन दिशाभूल केली़ ..... ...
शासनाने राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या १३१४ शाळा गुणवत्ता व कमी पटसंख्येच्या कारणाने बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला विविध स्तरातून विरोध होत आहे. ...
जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव बिटात चारगावपासून सुमारे दोन किमी अंतरावर जंगलात मंगळवारी सकाळी एका पट्टेदार वाघिणीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ...
आजपर्यंत आपण केवळ पांढरा शुभ्र असणाऱ्या कापसाची शेती बघितली आहे. परंतु वरोरा तालुक्यातील चिकणी गावातील एका शेतकऱ्याने रंगीत असलेल्या कापसाची शेती करून कपाशीच्या झाडातून प्रथमच रंगीत कापूस पिकविला आहे. ...
सतीश जमदाडे ।आॅनलाईन लोकमतआवाळपूर : पूर्वी छायाचित्रकाराने फोटो काढल्यानंतर चार-पाच दिवसानंतर तो हातात येई. यादरम्यान फोटो काढणाऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहचली असायची. आता आधुनिक जगात तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली. हातात सुसज्ज कॅमेरा असलेला म ...
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत यापुढे तालुक्यातील आर्थिक, सामाजिक, दुर्बल घटक तसेच विधवा, घटस्फोटीत, अनाथ व दिव्यांग बालकांना दर्जेदार शाळेत मोफत प्रवेश मिळणार आहे. ...