जटपुरा गेटवर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे जनता बेजार झाली आहे. अनेक वर्षांपासून जनतेची ही समस्या आहे. ती सोडविणे सोडून दोन कोटींचा खर्च करीत जटपुरा गेटचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. आधी वाहतूक कोंडी सोडवा; नंतरच सौंदर्यीकरण करा, या मागणीसाठी शिवसेनेच्य ...
गौण खनिजांच्या उत्खननाबाबत महाराष्ट्र शासनाने १२ जानेवारी रोजी काढलेला अध्यादेश रद्द करण्यात यावा, यासह विविध मागण्यासंदर्भात जय बजरंग ट्रॅक्टर व ट्रक चालक-मालक संघटनेच्या वतीने येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर सोमवारी शेकडो ट्रॅक्टर घेऊन मोर्चा क ...
जिल्हा पोलीस प्रशासन, महसूल विभाग आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने मोहुर्ली पर्यटन संकुल येथे शुक्रवारी जनजागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात नागरिकांना योजनांची माहिती देण्यात आली. ...
धुळे जिल्ह्यातील दोंडाई येथील पाच वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी चंद्रपूर येथील तैलीक युवा, महिला एल्गार संघटना व तेली समाज बांधवांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून करण्यात आली आहे. ...