उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानाअंतर्गत वरोरा तालुका कृषी विभागाच्या वतीने २७ शेतकरी महाराष्ट्रातील विविध गावात भेटी देवून पीक परिस्थितीची पाहणी करीत आहेत. ...
राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिनानिमित्त राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मुख आरोग्य तपासणी दरम्यान तालुक्यातील १ हजार २८६ रुग्णांची तपासणी करण्यात आली़ त्यामध्ये ५४ जणांना मुखपूर्व कर्करोगाची लक्षणे आढल्याचे उघडकीस आले आहे़ ...
अल्प पावसामुळे धान उत्पादनात प्रचंड घट झाल्याचा फ टका यंदा राईस मील उद्योगालाही बसला असून शेतकऱ्यांकडून धानाची आवक घटल्याने जिल्ह्यातील ६० राईस मील बंद होण्याच्या मार्गावर आहेत. ...
गडचिरोली जिल्ह्यातील लाहेरी पोलिसांना वॉन्टेड असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांना नक्षल सेलच्या पथकाने चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्टेशन परिसरातून अटक केली. ...
स्वच्छता अभियानात चंद्रपूरची सध्या देशातील काही नामांकित शहराशी स्पर्धा सुरू आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ अंतर्गत एक केंद्रीय चमू गुरुवारी चंद्रपुरात दाखल झाली. ...
शासनाच्या १२ जानेवारी २०१८ च्या परिपत्रकानुसार महसुल विभागाने जातमुचलका हमी पत्राचा बडगा उगारल्याने ट्रक्टरधारकांवर बेरोजगारी व बॅकेच्या कर्जाची परतफेड करणे कठीण झाले आहे. ...
‘ऐसा राज चाहू मै, जहॉ सबको मिले अन्न, छोटा बडो सबसम बैठे, रविदास रहे प्रसन्न’ अशी व्यापक मानवतावादी भूमिका घेऊन चर्मकार समाजातील संत रविदासांनी भारतीय मध्ययुगीन कालखंडात जाती आणि धर्मभेदाच्या भिंती उदध्वस्त केल्या़ या परिवर्तननिष्ठ विचारांपासून प्रेर ...
जीवनात एकदा ध्येय निश्चित केले. आणि त्या दिशेने जिद्दीने कार्य केल्यास, त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यास कुणीही रोखू शकत नाही, तरुणांनी जीवनात ध्येय निश्चित करावे, असे आवाहन चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी केले. ...