जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतीची सार्वत्रिक तर २३ ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. बुधवारी सकाळी मतमोजणी करून निकाल घोषित झाले. ...
अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्गाच्या विकासासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनेक योजना राबविले जात आहेत. ...
जून २०१७ मध्ये ब्रह्मपुरी वनविभागात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला ठार करण्याची परवानगी प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) यांच्याकडून मिळविताना वनविभागापुढे नियमावलीचा अडसर नव्हता काय, हा गंभीर सवाल ‘येडा अण्णा’मुळे पुढे आला आहे. ...
शासनाने विविध विभागात स्थायी कर्मचाऱ्यांची नियुक्ती न करता कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आज ना उद्या आपण सेवेत निममित होवू, या आशेने राज्यभरात शेकडो कंत्राटी कर्मचारी विविध शासकीय विभागात कार्यरत आहेत. ...
जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेला घुग्घुस शहराची लोकसंख्या सुमारे पंचेचाळीस हजार इतकी असून गावात प्रामुख्याने सहा वॉर्ड आहेत. मात्र, ग्रामपंचायतीकडून पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने काही वार्डांत आठवड्यातून एकदाच पाणी पुरवठा करण् ...
पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ उभारावे, अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे एका निवेदनातून केली आहे. ...