मागील दोन महिन्यांपासून मूरमाडी, किन्ही गाव परिसरात पट्टेदार वाघाची दहशत सुरू आहे. या वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा, या मागणीसाठी दोन्ही गावातील शेकडो ग्रामस्थांनी गुरुवारी येथील तहसील कार्यालयावर धडक दिली. ...
कुठलीही ई-निविदा प्रक्रिया न राबविता एका कंत्राटदारांकडून वैद्यकीय महाविद्यालयात २३६ कामगारांची नियुक्ती केली. या कामगारांना केवळ पाच हजार रुपये वेतन देऊन किमान वेतन कायद्याची पायमल्ली केली जात आहे. ...
शासनाने अखेर घोडाझरीला अभयारण्याचा दर्जा बहाल केला आहे. घोडाझरीतील नैसर्गिक साधन संपत्ती, वन्यप्राण्यांचा वावर आणि नैसर्गिक सौंदर्य लक्षात घेता हे अभयारण्य महाराष्ट्रातील सर्वोत्तम अभयारण्य ठरेल, असा विश्वास या भागात व्यक्त होत आहे. ...
डम्पींग यार्डमधील कचरा प्रक्रियेसाठी अंबुजा कंपनीला देणे, पदाधिकाऱ्यांच्याच प्रभागात नगरोत्थानचा निधी देणे आणि मूल मार्गाला जोडणाऱ्या बायपास रोडला मंजुरी देणे, या तीन विषयांवरून मनपाच्या बुधवारी झालेल्या आमसभेत चांगलाच गदारोळ झाला. ...
ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या विविध तक्रारी असतात. अधिकाऱ्यांनी ‘त्या’ तक्रारीची दखल घेऊन ग्रामस्थांच्या समस्या सोडवावे, असे प्रतिपादन आ. विजय वडेट्टीवार यांनी केले. ...
चित्रपटांपासून भावगीतांपर्यंत आणि आधुनिक ते पारंपरिक गीतसंगीताच्या तालावर पाऊल थिरकले नाही, तर ती तरुणाई कसली? चित्रपटसृष्टीतील आघाडीचा नृत्यदिग्दर्शक धर्मेश आणि नृत्यकलावंत शेखरकुमार, कुमार शेट्टी यांच्या उपस्थितीने स्पर्धकांसोबतच उपस्थित रसिक नृत्य ...