माळी समाज हा परीश्रम घेणारा आहे. निर्मिती करणे हा या समाजाचा स्थायीभाव आहे. मेहनतीतून कार्य करून आपले उत्कर्ष साधणारा हा समाज इतरांपुढे आदर्श ठेवण्यात यशस्वी ठरला आहे. ...
आॅनलाईन लोकमतब्रह्मपुरी : युपीएससी, एमपीएससी परीक्षेमध्ये तोतया उमेदवार व सदोष मुल्यांकनासारखे गैरप्रकार करुन प्रशासनात बोगस अधिकाऱ्यांची भरती केली जात आहे. त्यामुळे भविष्यात प्रशासनाचा दर्जा घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. बोगस निवड व अशा उमेदवारा ...
महावितरणने जानेवारीपासून वीज बिलाचा भरणा आॅनलाईन पद्धतीने करण्याची सक्ती केली. यासाठी वीज बील भरणा केंद्रातील कर्मचाºयांना डिसेंबर महिन्यात प्रशिक्षणही दिले. ...
जिल्ह्यात यावर्षी कमी पाऊस पडल्याने जलसंकटाची शक्यता आहे. त्यामुळे दुर्गम भाग आणि फ्लोराईड प्रदूषित गावांतील रखडलेल्या योजना तातडीने पूर्ण करा, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत साफल्य सभागृहात ...
१११ गावांसाठी सावली येथे ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित करण्यात आले. परंतु येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची अनेक पदे रिक्त असून एकाच डॉक्टरवर रूग्णालयाचा कारभार सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...