मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडवा सणाचे समाजात अनन्य साधारण महत्त्व आहे. चिमुकले जीव तर सणवाराला हरखून जातात. मात्र प्रत्येकांच्या जीवनात आनंदाचा व उत्सवाचा क्षण येतो, असे होत नाही. ...
ताणतणावात संघर्षरत तरुणपिढी, सततच्या नापिकीमुळे त्रस्त शेतकरी, व्यवसायाचा ताण घेऊन संपूर्ण दिवस घराबाहेर घालविणारे व्यावसायिक, वाढती बेरोजगारी आणि स्पर्धेच्या युगात आव्हानं पेलणारे नोकरवर्ग झपाट्याने व्यसनाच्या आधीन जात आहेत. ...
ज्या मातीमध्ये आदर्श गावगाडा कसा असावा, याचा ग्रंथ लिहिला गेला. ज्या ठिकाणी ग्रामोन्नतीचा पाया राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वत: रचला, ज्या ठिकाणी त्यांनी सक्षक्त गाव व देशभक्तीचा नारा बुलंद केला. त्या चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक गावाचा आदर्श ग्र ...
कौशल्य विकास विद्यापीठांची रचना आणि त्यांच्या गरजा या सर्वसाधारण विद्यापीठांपेक्षा वेगळ्या असल्याने युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट कमिशनची सर्वसाधारण विद्यापीठांसाठी असलेली मार्गदर्शक तत्त्वे जशीच्या तशी कौशल्य विकास विद्यापीठांना लागू करता येणार नाहीत. ...
शेतमाल निर्यातीबाबतच्या कायद्यातील किचकटपणा दूर होवून नियम सोपे झाले आहेत. निर्यात प्रक्रियेत सुसुत्रता आली आहे. सर्वसामान्य शेतकरीही आता अतिशय सोपेपणाने आपला शेतमाल निर्यात करु शकतो. ...
महिला सफाई कामगार, दारिद्र्य रेषेखालील महिला बचतगट, आॅटोरिक्षा चालविणाऱ्या महिलांचा न.प.द्वारे सत्कार करण्यात आला, हा सत्कार म्हणजे आतापर्यंत माझ्या जीवनात पाहिलेला सर्वात हृदयस्पर्शी सत्कार होता. ...
शहरात दरवर्षी चैत्र पोर्णिमेला चंद्रपूरची आराध्य देवता ऐतिहासीक महाकाली मंदिर परिसरात भव्य यात्रा भरते. यंदा २३ मार्चपासून यात्रा सुरू होणार असून २ एप्रिलला समारोप होईल. ...
राज्यात हजारोे विवाहांमध्ये सुमारे ३० हजार विवाह नोंदणी पद्धतीने होतात. प्रत्येक विवाहाची नोेंदणी आवश्यकच आहे. यासाठी शासनाने जिल्हास्थळी कार्यालयाची निर्मिती केली. ...