विद्यार्थिनींना तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जाता यावे, यासाठी मानव विकास बसफेरी सुरू करण्यात आली. या बसमध्ये शेकडो विद्यार्थिनी ये-जा करतात. ...
योग ऋषी रामदेवबाबा यांच्याकडून मिळणाऱ्या योगाभ्यासासाठी मूल नगरी सज्ज झाली असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरले आहे. येथील कर्मवीर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर हजारो नागरिक योगाचे धडे घेणार आहेत. ...
चंद्रपूर जिल्ह्यात शासनाने दारूबंदी लागू केली. दारूबंदीनंतरच्या पहिल्या तीन महिन्यात दारूबंदीची कडक अंमलबजावणी झाली. मात्र त्यानंतर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. ...
शहरात प्रथमच जागतिक स्तरावर साईप्रकाश अकादमीच्या वतीने भरविण्यात आलेल्या विविध कला प्रदर्शनाचे व भद्रकला महोत्सवाचे आयोजन गवराळा गणेश मंदिर परिसरात करण्यात आले होते. ...
अपुऱ्या पावसामुळे नदीपात्र कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. वर्धा नदीवर उद्योगांना पाणी देण्यासाठी तात्पुरता बंधारा बांधण्यात आल्याने पिपरी, धानोरा, शेणगाव, शिदूर, वेडली, चिचाळा, वाढरी या सात गावांना पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. ...
जिवती तालुक्यातील १३ घरांची वस्ती असलेल्या कोलाम पाटागुड्याला जिल्हा प्रशासनाने दत्तक घेतले. पंडित गुड्यापासून दीड ते दोन किमी अंतरावरील पाटागुड्यात जाण्यासाठी अद्याप रस्ताच नाही. ...
घरकुलासाठी पात्र असूनही अपात्र दाखवून वंचित ठेवण्याचा डाव घाटकुळ ग्रामपंचायतीमध्ये उघडकीस आला. या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी ‘भगिरथ’ने पोंभूर्णा पं.स.समोर उपोषण केले. मात्र आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही. ...
गोंड़कालीन वारसा या स्वच्छता अभियानामुळे पुन्हा उजळून निघाला़ सतत ३३६ दिवस अविरत श्रमदान केल्याने सर्व प्रवेशद्वार व बुरूजांची स्वच्छता झाली़ सुरक्षा भिंतीच्या सौंदर्यीकरणाचा पुरातत्त्व विभागाने शासनाकडे सादर केला आहे, ..... ...