वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात काम करणाऱ्या कंत्राटी कामगाराचे मागील सहा महिन्यांचे प्रलंबीत वेतन देण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षा सुनिता गायकवाड यांच्या नेतृत्वात वैद्यकीय अधिष्ठाता मोरे यांना ब ...
लाभार्थ्याने घरकूल न बांधताच घरकूल बांधुन पूर्ण झाल्याची नोंद असल्याचा प्रकार जिवती पंचायत समितीत काही दिवसांपुर्वी उघडकीस आला होता. यामुळे अनेक लाभार्थ्यांना उघड्यावर जीवन जगावे लागत होते. या घरकूल गायब प्रकरणाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. ...
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित क्षेत्रालगत येणाऱ्या वनपरिसरातमध्ये मानव व वन्यजीव संघर्ष कमी व्हावा, यासाठी वनविभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. ...
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील ३७२ गावांमधील पाणी फ्लोराईडयुक्त आहे. जिल्ह्यात ३२६ नळयोजना अस्तित्वात असल्या तरी ४६ गावात शुद्ध पिण्याच्या पाण्याकरिता कोणतीही उपाययोजना नसल्याची माहिती आहे. ...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अद्याप अंतिम आराखडा तयार केला नाही़ त्यामुळे मशागतपूर्व कामे, बियाणे व अन्य शेतीपूरक खर्च कसा करावा, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे़ ...
घरासमोरील कार चोरीला गेल्याची बाब लक्षात येताच सकाळी कार मालकाने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी आधी तुम्हीच वाहनाचा शोध घ्या नंतर गुन्हा दाखल करू, असा सल्ला दिला. ...
तालुक्यातील उथळपेठ, चिंचाळा गावानंतर आता मूल शहरात देखील आरओ मशीनव्दारे शुद्ध पाणी पुरवठा करण्याचा पहिला प्रकल्प राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरु केला आहे. ...
चंद्रपुरात पोलिसांसाठी व्यायमशाळा सुरु करण्यात आली. मात्र या व्यायमशाळेत मासिक शुल्क ५०० रुपये आकारण्यात येत आहे. हे शुल्क शहरातील इतर व्यायमशाळेच्या तुलनेत जास्त असल्याने पोलिसांमध्ये नाराजीचा सूर आहे. ...
कोरेगाव भिमा हल्ल्याचे मुख्य सुत्रधार मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडेला त्वरित अटक करावी, अॅट्रासिटी अॅक्टबद्दल फेरविचार करावा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी भारिप बहुजन महासंघ, तालुका व शहर महिला आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाच् ...
वनविकास महामंडळ मध्य चांदा विभागाअंतर्गत कन्हारगाव-झरण वनपरिक्षेत्रात मागील आठ दिवसांपासून विविध कक्षात भर दिवसा आग लागण्याच्या घटना घडत आहेत. यात हजारो हेक्टरवरील वन आगीत राख झाले असून यात लाखो रुपयांची हानी झाली आहे. ...