आपण दिव्यांग असलो तरी काय झालं, असे म्हणत मध्य प्रदेशातील ३० वर्षीय प्रदीपकुमार सायकलने भारत यात्रेला निघाला आहे. दहा हजार किलोमीटरचा प्रवास सायकलने पूर्ण करून तो १८ जूनला रेकॉर्ड नोंदविणार आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्यात ९५८ गावात भीषण पाणी टंचाई आहे. ग्रामस्थ पाण्यासाठी टाहो फोडत आहे. असे असतानाही जिल्हा प्रशासनाने अद्याप एकाही गावात टँकर लावून गावकऱ्यांची तहान भागविण्याचे सौजन्य दाखविले नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. ...
केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणामुळे देशात सांप्रदायक सदभाव बिघडला असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जनतेत असुरक्षिततेची भावना दिवसेंदिवस वाढत आहे. दलित व शोषित यांच्यावर अन्याय होत आहे. ...
जिल्हयातील सुशिक्षीत तरुणांना कर्ज देण्यास बँक उत्सुक नसल्याच्या तक्रारी काही ठिकाणावरुन आल्या आहेत. तर काही ठिकाणी कोटा पूर्ण झाला, गॅरंटर हवा अशा चुकीच्या सबबीवर कर्ज देण्यास नकार दिल्याचे आढळून येत आहे. ...
भूवैकुंठ अड्याळ टेकडीचे उत्तराधिकारी लक्ष्मणदादा नारखेडे यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी १२ वाजता भूवैकूंठाच्या भूमीत हजारोच्या गुरुदेवभक्तांच्या उपस्थितीत अत्यंसस्कार करण्यात आला. ...
आदिवासी विकास प्रकल्पाद्वारे आदिवासी बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्या योजनांची योग्य अंमलबजावणी करण्याच्या प्रमुख मागण्यांचे निवेदन राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना आदिवासी शिष्टमंडळानी दिले. ...
जिल्ह्यातील गावा-गावात शाश्वत स्वच्छता निर्माण करण्याकरिता जिल्हा परिषद सतत प्रयत्न करीत आहे. गावातील नादुरुस्त शौचालय दुरुस्त करुन वापरात आणाण्याकरिता स्वच्छ भारत कोष मधून लाभार्थ्यास निधी उपलब्ध करुन दिल्या जात आहे. या योजनेमधून लाभार्थ्यास वैयक्ति ...
तालुक्यात १४७ गावे असून ८१ ग्रामपंचायती आहे. यामध्ये नव्याने एक गाव, एक ग्रामपंचायत, शाळा, आरोग्य केंद्र व एक अंगणवाडीची येत्या काही महिन्यात भर पडणार आहे. वरोरा तालुक्यात ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पिंपळगाव (शि.) गावाचे पुनर्वसन होणार असून या कामाला ...
गीताचार्य तुकारामदादा यांचे उत्तराधिकारी आणि श्री गुरुदेव आत्मानुसंधान भूवैकुंठ अड्याळ टेकडीचे प्रमुख लक्ष्मणराव नारखेडे दादा (९१) यांचे रविवारी दुपारी अड्याळ टेकडी येथे देहावसान झाले. ...
एप्रिल महिन्यातच पाण्याची भिषण टंचाई जाणवू लागली आहे. नदी, नाले, तलाव कोरडे पडले आहे. गावातील विहिरी पूर्णत: आटल्या आहेत. घरगुती बोअरवेलला पाणी येत नाही. पाण्यासाठी गावोगावी भटकंती सुरू आहे. ...