जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्हा निर्मिती करण्यासंदर्भात राज्य शासन विचार करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रम्हपुरी पंचायत समितीने ठराव पारित केल्याने तो राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. ...
चंद्रपूरसह संपूर्ण जिल्हाच सध्या पाणीटंचाईने बेजार झाला आहे. जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयाने कृती आराखडा तयार करून हातावर हात ठेवले आहे. कृती करण्याचा त्यांना विसर पडला आहे. जिल्ह्यात ९५८ गावात भीषण पाणीटंचाई आहे. ...
येथील नगर परिषदेच्या सफाई कामगारांचे वेतन न झाल्यामुळे नगर परिषदेसमोर कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. कामगारांचे गेल्या तीन महिन्यांपासूनचे वेतन रखडले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून मुख्य मार्गावर आठवडी बाजार भरविला जात आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी, मोठे वाहन तसेच बाजारात येणाऱ्या अथवा रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.चिमूर-वरोरा मुख्य म ...
शहरातील पाणी पुरवठ्याच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली १७ एप्रिल रोजी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे. ...
काँग्रेसचा नेता जे बोलतात ते देशात कुणीही गांभीर्याने घेत नाही. आम्ही जनतेला गांभीर्याने घेतो. काँग्रेसने संसदेचे अधिवेशन चालू न दिल्यामुळे जनतेच्या विकासाचे मुद्दे तसेच राहिले. संसदेचा खर्च वाया गेला. हा लोकसभेचा अपमान आहे, असा आरोप केंद्रीय गृहराज् ...
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील नांदा या गावातील कैवल्य अमोल भोयर याला देशातील राज्यातील प्रमुख व्यक्ती राष्ट्रीय खेळ, फुल, प्राणी, लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, यासारख्या अनेक महत्वाच्या गोष्टी तोंडपाठ आहेत. ...
क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त दी बुद्धीस्ट एम्प्लाईज अँड नॉन एम्प्लाईज सोशल असोसिएशन ब्रह्मपुरीच्या वतीने विविध स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेतील विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आल ...
लोकमत न्यूज नेटवर्कचंदनखेडा : आजपर्यंत फ्लोराईडयुक्त पाण्याने सांधेदुखी व दाताच्या आजाराला बळी पडलेल्या काटवल भगत वासीयांना शुध्द पाण्याचा अॅक्वा प्लान्ट मिळाला. परंतु, तो सुरू करण्यास विलंब होत असल्याने गावकऱ्यांना फ्लोराईडयुक्त पाण्यानेच आपली तहा ...
शासनाने प्लॉस्टिक व थर्माकोलवर निर्मिती व विक्रीवरही बंदी आणली. यासोबतच कठोर दंड ठोठावण्यात तरतूद केली. या कायद्याची पायमल्ली होऊ नये, यासाठी नगर परिषदच्या वतीने कठोर अंमलबजावणी केली जात आहे. ...