अधिक नफा कमविण्याच्या नादात नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार पदार्थ विक्रेत्यांकडून सुरु आहे. अनेकांकडे परवाना नसतानाही उघड्यावर पदार्थांची विक्री सुरु आहे. याकडे दुर्लक्ष होत असल्याने उघड्यावरील पदार्थांसोबत आजारही फ्री मिळत आहे. ...
गावविकासाचा ध्यास व तळमळ असली की गावाचा कायापालट होऊ शकतो, याचे ज्वलंत उदाहरण मूल तालुक्यातील भादुर्णी गावातील सध्या दिसत असलेल्या दृश्यावरून देता येईल. स्वच्छ भारत संकल्पनेला प्रतिसाद देत आपल्या गावाचा विकास आपल्यालाच करायचा आहे, ... ...
मत्स्य व्यवसायासंदर्भात चंद्रपूरमध्ये राज्य शासनामार्फत सुरू असलेल्या वेगवेगळ्या उपाययोजनांना अधिक गतीशील करण्यात येईल. त्यातून राज्याच्या पूर्व भागात गोडया पाण्यात मत्स उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या भोई समाजाला अधिक सशक्त करण्यात येईल. ...
बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव - आमडी परिसरातील शेतकऱ्यांची जमीन ओलिताखाली आणून शेती सुजलाम सुफलाम करण्याचे काम मागील दहा वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. ...
प्रधानमंत्री उज्वला गॅस, योजना महिलांसाठी नवसंजिवनी ठरली आहे. गॅस कनेक्शन मिळणे हे ग्रामीण क्षेत्रातील कुटुंबीयांना कठीण जात होते. नियोजन आणि दूरदृष्टीमुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ही बाब शक्य करून दाखविली आहे. ...
शासनाच्या गाळयुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत अनेक तलाव-बोड्यांमधील गाळ उपसा केला जात आहे. त्यामुळे पाणी साठवण क्षमतेत वाढ होणार असून याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. ...
शिवणी वनपरिक्षेत्रातील अनेक गावांमध्ये सध्या मोहफुल वेचणे, सरपण गोळा करण्याचा हंगाम सुरू झाला आहे. लवकरच तेंदुपत्ता संकलनाचे कामसुद्धा प्रारंभ होणार आहे. यंदा पाऊस कमी पडल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. वन्यप्राणी जंगलातील पाणवठ्याजवळ राहण्याची शक् ...
उन्हाळ्याची चाहूल लागताच आंब्याची चव घेण्यासाठी सर्वच आतूर असतात. बाजारात विविध प्रजाती व किमतीचे आंबे अगदी स्वस्त दरात मिळत होते. मागील हंगामाचा विचार केल्यास यंदा फळांची आवक कमी असल्याने ग्राहकांना पंसतीचे आंबे मिळणे कठीण झाले आहे. ...
पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचे काम करीत असलेल्या कंत्राटदार कंपनीने चिचाळा-फिस्कुटी मार्गाच्या मधोमध पाईप ठेवण्यात आले आहे. परिणामी या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...
कठुआ व उन्नाव आणि देशातील इतर ठिकाणी अल्पवयींन मुलींवर अमानुष अत्याचार करणाऱ्या आरोपींना कायद्यानुसार कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी गडचांदुरात गुरुवारी कॅन्डल मार्च काढण्यात आला. ...