भारतीय समाजातील डॉक्टरांची प्रतिष्ठा कायम देवाच्या तुलनेची राहिली आहे. ती अजूनही त्याच उंचीवर कायम आहे. डॉक्टरांच्या व्यक्तिगत व सामुदायिक सहभागातून समाजाला कायम मदतच झाली आहे. ...
रस्ता सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या रस्ते सुरक्षा अभियानाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांच्या हस्ते करण्यात आले. ...
शासन अनेक कायदे करते, सामजिक सुधारणा करते. मात्र मानसिकता बदलायला वेळ लागतोच. त्यासाठी हवा असतो प्रत्यक्ष सामाजिक सहभाग. समाजातील तृतीयपंथी यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा, यासाठी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने असाच एक नवा प्रयोग केला आहे. ...
राजुरा तालुक्यातील कोच्ची-पाचगाव रस्ता मागील अनेक वर्षांपासून असून या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहे. परिसरातील नागरिकांना रस्त्याअभावी यातना सहन कराव्या लागत आहे. ...
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील यावर्षीचे शैक्षणिक सत्र संपण्याच्या मार्गावर आहे. अशातच विद्यार्थी व पालकांचा कल मोठ्या प्रमाणात इंग्रजी माध्यमाकडे झुकत आहे. परिणामी मराठी माध्यमाच्या शाळा अडचणीत आल्या आहेत. ...
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिन १४ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत ग्राम स्वराज्य अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सौभाग्य योजनेतून महावितरणच्या वतीने दलितवस्तीत शंभर टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे. ...
शिक्षण घेत असताना ती एका युवकाच्या प्रेमात पडली. तिने त्याच्याशी लपून विवाहही केला. त्यानंतर सदर युवतीचे रितीरिवाराजाप्रमाणे दुसऱ्या युवकासोबत लग्न जुळले. साक्षगंधही झाले. ...
पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या पुढाकाराने जनसामान्यांसाठी अनेक योजना राबविण्यात येत असून सामान्य जनतेपर्यंत त्याचा लाभ पोहचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. स्वच्छतेमधेच नव्हे, तर अनेक बाबींमध्ये आज देश प्रगतिपथावर आहे. ...
राज्यातील ग्रामविकास खात्याने २७ फेब्रुवारीला राज्यातील शिक्षकांच्या सार्वत्रिक बदली संदर्भातचे धोरण जाहीर केले. हे धोरण अन्यायकारक असून त्यातील त्रुट्या दूर करण्यात याव्या, या प्रमुख मागणीसाठी जि. प. बदली धोरण कृती समितीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिका ...