गतवर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे यावर्षी अनेक ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या उन्हाचा पारा ४७ अंशावर पोहोचला असून नदी, नाले कोरडे पडत आहेत. यातच जिल्ह्यातील चार जलाशये पूर्णत: कोरडे पडले असून पाणी समस्या बिकट झाली आहे. पाण्यासाठी अनेक गावा ...
तालुक्यातील चितेगाव येथील तलावात तारांचा फास लावून चितळाची शिकार केली. त्यानंतर त्याची विक्री करणाऱ्या तीन जणांना पर्यावरण मित्रांच्या सतर्कतेमुळे अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. ...
येथे तीन मोठे तलाव असून उन्हाळ्यातही येथे मुबलक पाणी असते. परंतु, एकाही तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. यापैकी दोन मोठ्या तलावावर नौकायानची व्यवस्था केल्यास ब्रह्मपुरीकरांंसाठी ‘सोने पे सुहागा’ असा आनंद भविष्यात उपभोगता येऊ शकत ...
शिक्षक हे विद्यार्थी घडवत असतात. विद्यार्थ्यांच्या विकासामुळेच सर्व देशाचा विकास होत असतो. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले. ...
शिक्षण घेत असतानाच घरच्या शेतीकामात मदत करून शिक्षणाची जिद्द सोडली नाही. लहानपणापासूनच जिद्दी स्वभाव असल्याने विनोद विदुम भोयर या भूमिपुत्राने पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोक सेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होवून मुलगा विक्रीकर अधिकारीपदासाठी पात्र ठ ...
डोक्यावर सूर्य आग ओकत आहे. पारा ४७ अंशापार गेला आहे. तप्त उन्हामुळे आधीच खोलात गेलेले जलस्रोत आता तळ गाठत आहे. जिल्ह्यातील जवळजवळ पंधराही तालुक्यातील पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात तर गावकरी पाण्यासाठी टाहो फोडत आहेत. ...
राज्य महामार्गालगत ले-आऊटमधील अंतर्गत रस्ते प्रत्येक ले-आऊटधारकांनी केले आहे. मात्र ले-आऊट मधील १२ मीटरच्या अंतर्गत रस्त्यावर व्यवसायिकांनी पक्के बांधकाम करुन अतिक्रमण केले आहे. ...
सनई- चौघड्याचे सूर, वऱ्हाड्यांची रेलचेल, फुलांनी सजविलेल्या बसेसमधून लग्नमंडपात आलेले तब्बल ७१ जोडपे, फुलांच्या वर्षावाने त्यांचे झालेले स्वागत, पंचपक्वांनाचे जेवन आणि विविध धर्माच्या रितीरिवाजानुसार एकाच मंडपात पार पडलेला आगळावेगळा विवाह सोहळा शनिवा ...
शेतकरी दरवर्षी पिकांची लागवड करतात. मात्र त्यांना जमिनीच्या सुपिकतेची कोणतीही माहिती नसल्याने समाधानकारक उत्पन्न हातात येत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. तरीही उत्पन्न वाढत नाही. मात्र माती परीक्षणातून उत्पादन ...