गतवर्षी बोंडअळीने कपासीचे प्रचंड नुकसान झाले. त्यासाठी चोर बीटी बियाणे कारणीभूत ठरले होते. मागील खरीप हंगामात नुकसानीची तीव्रता पाहून कृषी विभागाने चोर बीटीला आळा घालण्यासाठी अनेक ठिकाणी छापा मारले. तरीही राज्य सरकारने अधिकृत केलेल्या ३७० वाणांच्या य ...
लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे कडक तापलेली जमीन ओलीचिंब झाली. हा पाऊस दोन ते तीन दिवस सतत सुरू होता. पावसाने थोडी उसंत घेताच आनंदीत शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली. अनेकांनी कापूस, सोय ...
सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी व अन्य परिसरात वाघाच्या हल्ल्यामुळे महिला मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली. या परिसरात वाघाचे नेहमीच दर्शन होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. वनविभागाने यासंदर्भात चौकशी करून वाघाचा बंदोबस्त करावा, असे निर्देश ...
डिझेल दर वाढीमुळे एसटी महामंडळाने १८ टक्के तिकीट दर वाढविले आहे. या दर वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना तसेच प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. पेट्रोल-डिझेल दर वाढीमुळे वाहन चालविणे सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे झाले आहे. याचा निषेध म्हणून सोमवारी च ...
मागील तीन वर्षांपासून भद्रावतीनजीकची कर्नाटका पॉवर कार्पोरेशनची कोळसा खाण बंद आहे. कामगार व कंत्राटदारांची थकीत रक्कम घेणे असताना कर्नाटका पॉवर कार्पोरेशनचे अधिकारी बंद कोळसा खाणीत येवून यंत्र सामुग्री घेऊन जात असल्याने ‘त्या’ अधिकाऱ्यांना कोळसा खाणी ...
उपजिल्हा रूग्णालयात लावलेली शुद्ध व थंड पाण्याची यंत्रणा मागील तीन दिवसांपासून बंद पडली आहे. शासकीय रूग्णालयात उपचार मोफत मिळत असले तरी रुग्ण व आप्तेष्टांना हॉटेलांतून पाणी विकत घ्यावे लागत आहे. ...
चिमूर- उमरेड ते चिमूर- वरोरा या मुख्य रस्त्याच्या चौपदरीकरणाचे बांधकाम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. यासाठी चिमूर- वरोरा मार्ग पूर्णत: खोदून ठेवण्यात आला. मात्र, पर्यायी रस्त्यावर माती टाकल्याने गिट्टी अस्ताव्यस्त झाली. या मार्गावरून वाहन चालविण ...
तालुक्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रात मागील पाच महिन्यांपासून वाघाची दहशत कायम आहे. पाच महिन्यांत दोन महिला व दोन पुरुषांचा बळी गेला. एक इसम गंभीर जखमी झाला आहे. पण, वन विभागाने या वाघाचा अद्याप बंदोबस्त केला नाही. त्यामुळे नरभक्षक वाघ आणखी किती व्यक् ...
ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत, अशा बँकांमधून शासकीय जमा खाते काढून पीक कर्जासंदर्भात चांगली कामगिरी करीत आहे, अशा बँकेमध्ये ठेवण्याचे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सोमवारी दिले. ...
वरोरा तालुक्यातील वायगाव (भोयर) येथील शेतकरी सुरेश बापूराव गरमडे यांनी सतत सात वर्षांपासून १५ एकर शेतीमध्ये प्रयोग करून ‘एसबीजी-९९७’ हे सोयाबीन वाण विकसित केले़ आहे़. ...