बाबुपेठ-जुनोना-पोंभुर्णा या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत होते. मात्र वाहनाच्या धडकेत वाढत्या वन्यजीवांच्या अपघातामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे रुंदीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करून पोलिसांनी लाखोंचा दारूसाठा जप्त केला. अनेकदा जप्त केलेल्या करोडो रूपयांच्या या दारूसाठ्यावर पोलिसांनी बुलडोजर चालवून दारुसाठा नष्ट केला. ...
शासनाकडून जिल्हा परिषदेमार्फत शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना राबविली जात आहे. भोजन शिजविण्यासाठी शाळांमध्ये किचनशेडची आवश्यकता आहे. मात्र, जिल्ह्यातील ७७ जिल्हा परिषदेच्या शाळांत किचन शेडच नसल्याने बचतगटांच्या महिलांना उघड्यांवरच स्वयंपाक करावा लागत ...
लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गुरुवारी आणि शुक्रवारी झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली. दोघांना जीव गमवावा लागला. शेतकऱ्यांनी नुकतेच पेरलेले पऱ्हे वाहून गेले. प्रशासनाने नुकसानीचे सर्वेक्षण सुरू केले असले तरी नुकस ...
अतिशय नियोजित पध्दतीने आखण्यात आलेल्या १३ कोटी वृक्षलागवडीच्या उद्दिष्टाला चंद्रपूर जिल्हयातील प्रशासनाने व नागरिकांनी मोठया प्रमाणात प्रतिसाद देत असल्याचे पुढे आले आहे. १ जुलै ते ६ जुलै या काळामध्ये चंद्रपूर जिल्हयात २१ लाखांवर वृक्षलागवड झाली आहे. ...
पावसाळ्यामुळे चंद्रपूर महानगरातील अनेक वॉर्डांमध्ये पाणी साचून राहते. या पाण्याच्या सानिध्यात विविध प्रकारच्या कृमिकिटकांची वाढ होते. यातूनच जलजन्य आजारांची बाधा होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी वैयक्तिक, कौटुंबीक तसेच सार्वजनिक आरोग्याची काळजी घ्यावी. ...
महानगरपालिकेच्या वतीने १३ कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत विविध प्रभागात ९७ हजार वृक्षलागवड केली जात आहे़ या वृक्षांमध्ये विविध वनस्पतींचा समावेश असल्याने जैवविविधतेला चालना मिळणार आहे़ ...
एका आदिवासी शेतकऱ्याची शेतजमीन मध्यचांदा वनविभागाने परस्पर लघू पाटबंधारे विभागाला हस्तांतरीत केली. ही जमीन वनविभागाच्या अखत्यारित नसतानाही जमिनीचे परस्पर हस्तांतरण करण्यात आल्याचे अफलातून प्रकरण बल्लारपूर तालुक्यातील आहे. ...
पावसाळा सुरू झाल्यानंतर प्रथमच जिल्ह्यात पावसाची झड लागली आहे. २४ तासांपासून जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दोन जण पुरात वाहून गेले तर पुरात अडकलेल्या दहा जणांची सुटका करण्यात आली. जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आल्य ...