चांदापासून बांदापर्यंत महाराष्ट्राचा नामोल्लेख होतो. त्यामुळे योजना कोणतीही असो, उपक्रम कोणताही असो, चंद्रपूर जिल्हा पहिला असला पाहिजे. चंद्रपूरच्या हॅलो चांदा या पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणेने, चंद्रपूर व बल्लारपूरच्या रेल्वे स्थानकाने, एव्हरेस् ...
तालुक्याची यशोगाथा, समस्या तसेच विकासात्मक वाटचाल नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकमततर्फे समृद्ध वाटचाल या विशेष पुरवणीचे प्रकाशन करण्यात आले. या पुरवणीचा विमोचन सोहळा रविवारी स्थानिक गुंडावार सभागृहात पार पडला. ...
संततधार पडत असलेल्या पावसाने राजुरा तालुक्यातील वेकोलिची पोवनी-२ खुल्या कोळसा खाणीत पुराचे पाणी शिरल्याने आज चौथ्या दिवशीही खदान बंद होती. त्यामुळे दररोज वेकोलिला लाखो रुपयाचा फटका बसत आहे. ...
चंद्रपूर शहराचा झपाट्याने विकास होत आहे, असे सांगितले जात आहे. काही विकासात्मक गोष्टी होत असल्या तरी चंद्रपुरातील अंतर्गत रस्त्यांची दैना कमी झालेली नाही. पावसाळ्यातील जुलै महिन्यातच अनेक प्रभागातील रस्ते उखडले असून अनेक रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नागपूर विभागीय मंडळ, नागपूरद्वारा उच्च माध्यमिक शिक्षक भाषा विषय प्रशिक्षणाला स्थानिक जनता शिक्षण महाविद्यालयाच्या श्री-लिला सभागृहात सोमवारपासून प्रारंभ करण्यात आला. या प्रशिक्षणात जिल्हाभरातील ...
पावसाळ्याच्या तोंडावर नाल्या, गटारांची स्वच्छता आणि पावसाळ्यात नियमित धूर फवारणी हे नागरी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. सहाजिकच ही जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाला पेलायची असते. मात्र पावसाळा सुरू होऊनही मनपा प्रशासनाला एकदोन वॉर्डाचा अपवाद सोड ...
गुरुवार,शुक्रवार आणि रविवारी पडलेल्या पावसाने जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर आला. या पुरामुळे जिल्ह्यातील शेकडो हेक्टर शेती अक्षरश: भूईसपाट झाली. शेतात मोठ्या मेहनतीने उभे केलेले पीक क्षणार्थात पुराने वाहून गेले. ...
नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर महानगरपालिका तसेच इतर नगरपालिका क्षेत्रातील दलित वस्त्यांमधील विकासकामांसाठी २८ कोटी ४२ लाख ४८ हजार रू. निधी मंजूर करण्यात आलेला आहे. ...
कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना उपस्थित न राहता फक्त प्रात्यक्षिक वर्गाला उपस्थित राहतात. नियमित वर्गाऐवजी कोचिंग क्लॉसेसमध्ये उपस्थित राहत असल्याने नियमित वर्गाची उपस्थिती कमालीची घटली आहे. ...
मैत्रेय कंपनीमध्ये जिल्ह्यातील अनेक जनसामान्य नागरिकांनी गुंतवणूक केली. मात्र त्यांना एकही पैसा मिळाला नाही. परिणामी गुंतवणूकदार व प्रतिनिधींचे मानसिक संतुलन ढासळत असून आर्थिक समस्या उद्भवत आहे. ...