गडचांदूर-अंतरगाव- वनोजा, नांदाफाटा-राजुरगुडा, लालगुडा - नांदाफाटा, पिंपळगाव- नांदाफाटा, कढोली- आवारपूर, गडचांदूर -राजुरा आदी मार्गावर लहान नाले व पूल आहेत. संततधार पावसामुळे या पुलावर पाणी आल्याने व काही नाल्यांना पूर आल्याने परिसरातील नांदा, नांदाफा ...
आयुधनिर्माणी चांदा (भांदक) येथे कार्यरत कामगारांच्या विविध मागण्यांबाबत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची सोमवारी भेट घेतली. या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेत आयुधनिर्माणी कामगारांच्या मागण्या स ...
हरित मित्र परिवाराचे वरोरा तालुका प्रमुख किशोर उत्तरवार हे गेल्या तीन वर्षांपासून चंदन वृक्षाबाबत शेतकºयांमध्ये जनजागृतीचे काम करीत असून आजपर्यंत हजारो वृक्ष त्यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातच नव्हे चंद्रपूर जिल्हातील विविध भागात लावले गेले आहेत. ...
उमरेड - चिमूर - वरोरा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. क्रांतीनगरी चिमूरपासून वरोरा हा मार्ग पूर्णपणे खोदण्यात आला आहे व वाहनांच्या वाहतुकीस पर्यायी रस्ता तयार करण्यात आला. मात्र हा समस्याग्रस्त पर्यायी म ...
शहर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे व्यावसायिक प्रतिष्ठाने, हॉटेल्स, हातठेल्यांची संख्याही त्याच गतीने वाढत आहे. यामध्ये मात्र उघड्यावर अन्नपदार्थांची विक्री केली जात आहे. शिवाय काही हॉटेल्स बाहेरुन चांगले दिसत असले तरी त्यांच्या किचनमध्ये अस्वच्छता दिस ...
कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी शासन, प्रशासनाकडून अनेक उपाययोजना होत आहेत. २००५ मध्ये तसा कायदाही संपूर्ण भारतात लागू करण्यात आला. मात्र यानंतरही कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांचा आलेख वाढतच असल्याची बाब चंद्रपूर पोलीस दलाच्या महिला सहाय्य कक्षातून मिळाल ...
तालुक्यातील धनकदेवी, पकडीगुडम, धानोली गावात विकास गंगा पोहचविणारा रस्ता व पुलही मुसळधार पावसात वाहून गेला. त्यामुळे येथील नागरिकांचा संपर्क तुटला असून सर आली धावून आणि रस्ता गेला वाहून, असे म्हणण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. ...
मुसळधार पावसामुळे चंद्रपूर शहरातील रस्त्यांची वाट लागली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने या खड्ड्यांमुळे एका शिक्षिकेला जीव गमवावा लागल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास वाहतूक नियंत्रण ...
कृषी उत्पन्न समितीद्वारे आयोजित ‘शेतकरी उपहार योजना’ हा स्तुत्य कार्यक्रम असून याद्वारे शेतकºयांंना प्रोत्साहीत करण्यात येत आहे. आजच्या आधुनिक काळात उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने शेतकºयांनी नवनवीन तंत्रज्ञान अवगत केले पाहिजे, असे प्रतिपादन गृहराज्यम ...
वैनगंगा नदीच्या पाण्यात वाहून गेलेल्या घाटकुळ येथील विनोद भाऊजी बोडेकर यांचा शुक्रवारपासून शोध घेतला जात आहे. आपत्कालीन मदत सेवा केंद्राची पाणबुडी बोट व ४ गोताखोर यांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतरही आजपर्यंत त्यांचा मागमूस न लागल्याने कुटुंबिय व गावकऱ्य ...