कोळसा वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकचालकाचे वाहनावरीलनियंत्रण सुटल्याने वर्धा नदीच्या मुंगोली पुलावरून ट्रक नदीत कोसळला. यात सुदैवाने जिवितहानी झाली नसली तरी ट्रकचालक जखमी झाला आहे. यात ट्रकमालकाचेही मोठे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या ...
एकीकडे गुळगुळीत रस्ते करण्यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च करीत असल्याचा दावा सरकार करत आहे. दुसरीकडे खेड्यातील आदिवासी बांधवाच्या नशिबी मात्र छदामही मिळाले नाही. कधी काळी तयार केलेला रस्ता व अरुंद पाईपाचा पूलही आठवडाभर झालेल्या संततधार पावसात वाहू ...
येथील सामाजिक कार्यकर्ता सांबाजी वाघमारे यांना राज्य शासनाकडून देण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला़ ...
भारतीय सांस्कृतिक निधी (इन्टेक) दिल्ली द्वारा आयोजित ‘रुट टू रूट्स’ पोस्टर स्पर्धेमध्ये चांदा शिक्षण मंडळद्वारा संचालित हिंदी सिटी हायस्कूलमधील वर्ग ९ वीचा विद्यार्थी मो.गुलामअली मय्युद्दिन खान याने अव्वल स्थान मिळवून राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरल ...
भारतीय संविधानाने सर्वांना सन्मानाने जगण्याचा हक्क दिला. सामाजिक कर्तव्याची जाणिव आणि राष्ट्रपे्रमाची शिकवण दिली. अन्यायाविरूद्ध आवाज उठविण्याचे बळ दिले. त्यामुळे संविधानातील मूलभूत विचार गावखेड्यांत पोहोचवा, असे मत निवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्र ...
जिल्ह्यातील शेतकरी सन्मान योजनेतील पात्र लाभार्थ्यांचा पैसा बँकाकडे जमा केला आहे. त्यामुळे येणाºया हंगामासाठी खरीप पीक कर्ज देताना कोणतीही अडचण येता कामा नये. ...
अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती उद्भवलेल्या कोरपना व राजुरा या तालुक्यातील गावांना ना. हंसराज अहीर यांनी बुधवारी भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या. ...
चंद्रपूरचे जिल्हाधिकारी म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. येथील जिल्हाधिकारी आशुतोष सलील हे अमेरिकेतील हार्वड लॉ स्कूल येथे उच्च शिक्षणासाठी जात असल्याने कुणाल खेमणार यांच ...
जवळे प्लॉट, किल्लावॉर्ड भद्रावती येथील हनुमान मंदिर जवळील जवळपास शंभर वर्षापूर्वीचे जीर्णावस्थेत असलेले पिंपळाचे झाड गुरुवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास कोसळले. पहाटेची वेळ असल्याने कोणतीही जिवितहानी झाली नाही. ...
गतवर्षी कमी पाऊस पडल्याने उन्हाळ्यात जिल्ह्यातील सर्वच धरणांनी तळ गाठला होता. चंद्रपूरकरांची तहान भागविणाऱ्या इरई धरणातही पाणी साठा नसल्याने एप्रिल महिन्यापासून दिवसाआड नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. ...