नवरगाव-सिंदेवाही मार्गाचे रुंदीकरण करुन डागडुजी करावी, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातच या रस्त्याच्या बाजूला चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने समोरासमोर वाहने आल्यास वाहन काढताना कसरत करावी लागत आहे. त् ...
जिल्ह्यात दारूबंदीला तीन वर्षांचा कालावधी लोटला. मात्र अनेक अवैध दारुविक्रेते दारुची विक्री करु लागले. त्यामुळे काही भागात पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर दारूबंदीसाठी प्रभावी अंमलबजावणी केली. यामध्ये गोंडपिपरीचे ठाणेदार प्रविण बोरकुटे यांनी मागील ...
राजुरा तालुक्यातील वरुर रोड येथे खड्डा चुकवताना प्रमोद मालखेडे (वय 32 वर्ष) व विनोद मालखेडे (वय 32 वर्ष) या भावंडांचा बाईक अपघातात मृत्यू झाला आहे. ...
महाराष्ट्रात आजघडीला चंद्रपूरची विकासात वेगाने वाटचाल होत आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात कामे करण्याची प्रचंड उर्जा आहे. त्यामुळे विकासाची गती सतत वाढण्यावरच आपला भर असेल. आशुतोष सलिल यांनी जिल्हाधिकारी म्हणून लोकाभिमुख असे कर्तव् ...
घुग्घूसला नगर परिषदेचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी शनिवारी सकाळी ११ वाजता पंचायत समितीच्या माजी सभापतीसह ग्रा. पं. सदस्याने बसस्थानकासमोरील पाण्याच्या टाकीवर चढून वीरुगिरी केली. ...
तळोधी अप्पर तहसील कार्यालयाला जोडलेली २० गावे पूर्ववत नागभीड तालुक्यातच कायम ठेवण्याची मागणी लोकप्रतिधींनी जि. प. सदस्य संजय गाजपुरे यांच्या नेतृत्वात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. ...
शहरातील आर्थिकदृष्ट्या मागास समाजघटकांच्या विकासासाठी विविध योजना राबविण्याच्या हेतूने दोन कोटींची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली. परंतु योजनांचा आराखडा तयार करून निधी खर्च करण्याच्या कार्यवाहीला अद्याप गती मिळाली नाही. त्यामुळे दुर्बल घटकांमध्ये नार ...
कोरपना तालुक्यातील उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनीअंतर्गत येणाऱ्या १२ गावांतील प्रकल्पग्रस्तांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून समस्यांकडे लक्ष वेधले. आंदोलनाचे नेतृत्व प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केले. ...
ग्रामीण भागातील मुलींना डिजिटलमधूनच पूर्ण शिक्षण मिळावे, हा संकल्प शासनाने केला आणि त्या उद्देशानेच शासनाकडून मुलींची पहिली पूर्णत: डिजीटल शाळा बल्लारपुरात उघडण्यात येत आहे. ...
चंद्रपूरच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे शुक्रवारी आणखी एका १९ वर्षीय युवतीचा बळी घेतला. काजल पाल असे या दुदैवी मुलीचे नाव असून ती बंगाली कॅम्प परिसरातील रहिवासी आहे. बंगाली कॅम्पकडून सावरकर चौकाकडे जात असताना रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात ती ...