जिल्ह्यातील पंधराशेहून अधिक गावांना प्रधानमंत्री क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत विविध आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी थेट निधी मिळणार आहे. हा निधी थेट ग्रामपंचायतीला मिळणार असून यासंदर्भातील प्रस्ताव सादर करावे, अशी सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्र ...
पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात विविधप्रकारचे आजार उद्भवतात. अशा कीटकजन्य व जलजन्य आजारांचा सामना करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका गंभीर असून मनपा आरोग्य विभागातर्फे विविध प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. ...
रात्री ९ वाजताची वेऴ एक १२ वर्षांचा मुलगा आपल्याच आनंदात रस्त्याने जात होता़ दरम्यान अचानक खड्ड्यात पडल्याने त्यातील चिखलात फसला़ याच मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना हे दृश्य दिसताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या बालकाला सुरक्षित बाहेर काढून माण ...
देशात सर्व जिल्ह्याचे स्वच्छता विषयक गुणांकण ठरविण्यासाठी ‘स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण २०१८’ अंतर्गत १ ते ३१ आॅगष्ट या कालावधीत सर्व्हेक्षण होणार आहे. शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रे, मंदिरे, सार्वजनिक ठिकाणे, यात्रा स्थळे तसेच ग्रामपंचायत अंतर्गत येणा ...
शहरी व ग्रामीण भागात लालपरी म्हणून परिचित असलेल्या एसटी बसगाड्यांनीही कात टाकणे सुरु केले आहे. खाजगी ट्रॅव्हल्स बसची ज्या प्रमाणे एजंट स्पॉट व अॅडव्हॉन्स बुकिंग करतात, त्याच प्रमाणे एसटी महामंडळाने जिथे बसस्थानक नाही, परंतु थांबा आहे, अशा ठिकाणी कर् ...
चंद्रपूर जिल्ह्यात हेल्मेट सक्ती केल्याच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीपर लघु चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. निर्माता राजू रहिकवार आणि गणेश रहिकवार दिग्दर्शित ‘काश’ असे या लघु चित्रपटाचे नाव असून जिल्ह्यातील मातीत घडलेल्या ग्रामीण कलाकारांनी ...
महाराष्ट्रातील अभिनव प्रयोग म्हणून नावलौकिकास आलेल्या पालकमंत्री संगणक प्रशिक्षण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत मागील सत्रात ११९ शाळांमध्ये सात हजार ७११ मुलांना प्रशिक्षि ...
इरई धरणाच्या जलसाठ्यात अपेक्षित वाढ न झाल्याने महऔष्णिक विद्युत केंद्रही आॅक्सिजनवर आहे. अशातच पावसाने दडी मारली आहे. ही परिस्थिती बघता चंद्रपूर जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट दिसत आहे. ...
कृत्रिम रेतन केंद्राचे वार्षिक लक्ष्यांक पूर्ण न केल्याच्या कारणावरुन जिल्हा पशू संवर्धन अधिकाऱ्याने अरविंद मोरे, संदीप फरकाडे, संजय येलमुले या तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ पशू चिकित्सा व्यवसायी संघटनेच्या नेतृत्वात गुरुवारी जि.प. स ...
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत प्रत्येक बालकाला शाळेत दाखल झाले पाहिजे. अध्ययन व अध्यापन प्रक्रिया प्रभावी होण्यासाठी तंत्रज्ञानाकडे कदापि दुर्लक्ष करून नये. हे तंत्रज्ञान शिक्षकांनी आत्मसात करून टेक्नोसॅव्ही झाले तर आदर्श विद्यार्थी घडतील, असे प् ...