शेतीचे दैवत म्हणून ज्यांना ओळखले जाते. त्या बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने बैलपोळा आता नावापुरताच उरला आहे. नागभीड येथील काही वसाहतीमध्ये आर्जव करूनही बैलजोड्या न आल्याने अनेकांना बैलपुजेशिवाय पोळा साजरा करावा लागला. ...
गेल्या चार दिवसांपासून पट्टेदार वाघाने या भागात जे बस्तान मांडले आहे, त्याचे कारण आयुध निर्माणीच्या हद्दीतील नागपूर चंद्रपूर महामार्गालगतचे मटण व चिकन मार्केट असल्याची बाब समोर आली आहे. ...
शहर हद्दीतील जमिनीची पाण्याची पातळी वाढावी, उन्हाळ्यात विहिरी, बोअरवेलचे पाणी आटू नये, यासाठी पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी घराघरात रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम बसविण्याचा निर्णय मनपाने घेतला. ही सिस्टिम नसेल तर इमारत बांधकामाला परवानगीच दिली जा ...
महाराष्ट्र शासनाच्या वन व महसूल विभागाची १० ते १५ हजार एकर जमीन तेलंगणाच्या ताब्यात असूनही महाराष्ट्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, या परिसरातील मराठी जनता महाराष्ट्र सरकारविरूद्ध तीव्र संताप व्यक्त करीत आहे. ...
बहुचर्चित गोसेखुर्द सिंचन प्रकल्पासाठी शासनाने कर्मचारी आकृतीबंधाबाहेरील अस्थायी पदांनाही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. यामुळे सुमारे २०० कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ही पदे अस्थायी असल्याने कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर अनिष्ठ परिणाम झाला होता, अश ...
माथरा येथील श्रीनिवास किसान पेटोल पंपाला रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आगीत पेटोल पंपाच्या एका युनिटची मशिन जळून खाक झाला आहे. ...
वेकोलिने उत्पादनासोबतच कामगारांचेही हित जपले पाहिजे. कामगार सुरक्षित राहिला तर उत्पादनाचे लक्ष्य गाठता येईल, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. वेकोलि नागपूर मुख्यालय अंतर्गत सर्व कामगार संघटना व वेकोलि व्यवस्थापनाच्या बैठक ...
मागील पाच दिवसांपासून झुडूपात बस्तान मांडून बसलेल्या पट्टेदार वाघाची भद्रावतीकरांच्या मनात भीती आहे. पण त्याला पाहण्याची उत्सुकताही आहे. त्यामुळे घटनास्थळावर बालकांपासून तर वृद्धांपर्यंत सारेच गर्दी करीत आहेत. ...
ग्रामीण भागातील आर्थिक सबलीकरण करण्याच्या हेतूने स्थापन केलेल्या ११६ सहकारी संस्थांनी वारेमाप कर्जवाटप केले. आर्थिक शिस्त पाळली नाही. त्यामुळे सहकार विभागाला या संस्था बंद करण्याचा आदेश द्यावा लागला. या संस्था गुंडाळण्यात येणार असल्याने सहकारी संस्था ...