चंद्रपूर जिल्ह्यातील फ्लोराईड पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. फ्लोराईडयुक्त पाणी पिणे ही गंभीर बाब असून यापुढे एकही व्यक्ती फ्लोराईडचे पाणी पिणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यावी, त्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात यावी. ...
कोरपना तालुक्यातील नांदाफाटा, बिबी, गडचांदूर, बाखर्डी, वनसडी, लखमापूर, कोरपना व अशा अनेक गावातील शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून दूध उत्पादन सुरू केले आहे. मात्र दुधाला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या माथी निराशा आली आहे. ...
तालुक्यातील माणिकगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अमलनाला धरणातील पाणी हिरवे झाल्यामुळे लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. निरीच्या चमूने पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. ...
आरक्षित जागेतून निवडणूक जिंकणाऱ्या लोकप्रतिनिधींनी सहा महिन्यांच्या जात वैधता प्रमाणपत्र सादर बंधनकारक आहे. मात्र, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे ३४५ सदस्य, जिल्हा परिषदचे दोन आणि पंचायत समितीच्या पाच सदस्यांना मुदतीच्या आत निवडणूक विभागाला प्रमाणपत्र स ...
जनतेने मोठ्या अपेक्षेने भाजपाला निवडून दिले. पण घोर निराशा झाली आहे. हे सरकार जाती व धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहे. आश्वासने देऊन दिशाभूल करणाऱ्या सरकारला धडा शिकवा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. ...
ट्रॅव्हल्स व ट्रकमध्ये जोरदार धडक झाल्याने १८ प्रवासी जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी ३ वाजता चिचपल्ली येथील पोलीस ठाण्यासमोर घडली. जखमींना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. यातील केवळ एकच इसम गंभीर जखमी झाल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली ...
ज्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पूरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे, अशा शिक्षकांनी आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण करुन चारित्र्यसंपन्न शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्याची गरज असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी बुधवारी कर् ...