बहुचर्चित गोसेखुर्द सिंचन प्रकल्पासाठी शासनाने कर्मचारी आकृतीबंधाबाहेरील अस्थायी पदांनाही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. यामुळे सुमारे २०० कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ही पदे अस्थायी असल्याने कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर अनिष्ठ परिणाम झाला होता, अश ...
माथरा येथील श्रीनिवास किसान पेटोल पंपाला रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आगीत पेटोल पंपाच्या एका युनिटची मशिन जळून खाक झाला आहे. ...
वेकोलिने उत्पादनासोबतच कामगारांचेही हित जपले पाहिजे. कामगार सुरक्षित राहिला तर उत्पादनाचे लक्ष्य गाठता येईल, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. वेकोलि नागपूर मुख्यालय अंतर्गत सर्व कामगार संघटना व वेकोलि व्यवस्थापनाच्या बैठक ...
मागील पाच दिवसांपासून झुडूपात बस्तान मांडून बसलेल्या पट्टेदार वाघाची भद्रावतीकरांच्या मनात भीती आहे. पण त्याला पाहण्याची उत्सुकताही आहे. त्यामुळे घटनास्थळावर बालकांपासून तर वृद्धांपर्यंत सारेच गर्दी करीत आहेत. ...
ग्रामीण भागातील आर्थिक सबलीकरण करण्याच्या हेतूने स्थापन केलेल्या ११६ सहकारी संस्थांनी वारेमाप कर्जवाटप केले. आर्थिक शिस्त पाळली नाही. त्यामुळे सहकार विभागाला या संस्था बंद करण्याचा आदेश द्यावा लागला. या संस्था गुंडाळण्यात येणार असल्याने सहकारी संस्था ...
राजुरा आगारातील बस वेळेवर सोडल्या जात नाही. ऐन वेळी रद्द केल्या जात असल्यामुळे कोरपना, राजुरा व जिवती तालुक्यातील विद्यार्थी व प्रवाशांचे हाल होत आहेत. या आगाराला जादा बसेसशिवाय पर्याय नाही. अन्यथा अवैध प्रवासी वाहतुकीला जोर येण्याचा धोका आहे. ...
ग्रामीण भागात पोळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यांत्रिक युगात जनावरांची संख्या कमी होत आहे. परंतु या सणाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना बैलजोडीविषयी कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय राहवत नाही. पेंढरी (कोके) येथे या सणाला यंदा शंभर वर्षे पूर्ण झाले आहेत. साम ...
पीओपी मूर्तीमुळे मोठ्या प्रमाणात जल व जमीन प्रदूषण होते. मात्र तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात पीओपीच्या मूर्ती बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मनपाने पुढाकार घेऊन पोअीपी मूर्ती विक्रीवरच सरसकट बंदी घालावी, अशी मागणी कुंभार समाजा ...
भारत सरकारने सन २०२० पर्यंत गोवर या आजाराचे निर्मूलन व रुबेला या आजाराचे नियंत्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार नाव्हेंबर २०१८ मध्ये महाराष्ट्र राज्यात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेअंतर्गत ९ महिने ते १५ वर्षापर्यंतच्या सर्व मुलांमुलींकरिता लसीकर ...