भिवापुरातील महाकाली मंदिर वॉर्ड लक्ष्मी बजाज शोरूम समोर सुमारे ८० घरांची लोकवस्ती आहे. महाकाली नगर झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वॉर्डातील नागरिकांना अद्याप जमिनीचे पट्टे व मूलभूत सोईसुविधा पुरवण्यात आल्या नाहीत. त्यामुळे प्रचंड संताप व्यक्त ह ...
अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील सहयोगी प्रोफेसर व गोंडपिपरीचे भूमीपुत्र डॉ. सुदर्शन कुरवडकर यांनी तयार केलेल्या प्रकल्पाला अमेरिकन सरकारने पुरस्कार देऊन गौरव केला आहे. ...
केंद्र सरकारने व्यावसायिक गुंतवणुकीसाठी प्रस्तावित एफ डीआय (फ ॉरेन फं डिग इन्व्हेस्टमेंट) धोरणाचा मसुदा तयार केला. त्यामुळे विक्रेते व रूग्णांच्या हक्कांवर बाधा येऊ शकते, असा आरोप करून जिल्ह्यातील व्यापारी व औषध विक्रेत्यांनी शुक्रवारी बंद पुकारला हो ...
प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वढा येथे सामाजिक सभागृह उभारण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ५० लाखांचा निधी मंजूर केला आहे. सभागृहाचे बांधकाम लवकरच सुरू होणार असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या निवासाची समस्या आता कायमची दूर होणार आहे. ...
शहरातील पाणी कपातीमुळे नागरिक त्रस्त झाले. इरई धरणात मुबलक जलसाठा असूनही केवळ कंत्राटदाराला फायदा पोहचविण्यासाठी मनपा प्रशासन पाणी कपातीचे संकट लादत आहे. हा प्रकार बंद करण्यासाठी किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात नागरिकांनी शुक्रवारी मनपावर धडक मोर्चा ...
जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्रात संभाव्य धोका लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शुक्रवारी दिले. पोलीस मुख्यालयात पार पडलेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. ...
शहरी भागात ठिकठिकाणी वाढलेली काटेरी बाभळीचे जंगल वन्यप्राणी-मानव संघर्षाला कारणीभूत ठरत आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, वेकोलिचे क्षेत्र तसेच अन्य उद्योगाचे क्षेत्र आणि लगतची गावे याठिकाणी वाढलेली काटेरी बाभळीचे कुत्रिम ...
सध्या डेंग्यू, मलेरियासारख्या जीवघेण्या रोगाने अनेकजण ग्रस्त झाले आहेत. असे असताना आरोग्य विभाग मूग गिळून बसले आहे. या आजारांवर तत्काळ नियंत्रण आणा, या मागणीसाठी मनसेचे पदाधिकारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धडकले. डीनला घेराव घालत त्वरित उपाययोजना ...
शेतातील पिकांवर किटकनाशकाची फवारणी करताना मागील दोन वर्षांत अनेक शेतकऱ्यांना विषबाधा झाली आहे. काही शेतकऱ्यांना जीवसुद्धा गमवावावा लागला असून, अनेक कृषी केंद्रांमध्ये बंदी असलेल्या किटकनाशकांची सर्रास विक्री होत आहे. ...
शिक्षणाचा गंध नाही, इतिहासाची कल्पना नाही, विकासाचा पत्ता नाही, बदलत्या जगाच्या घडामोडीपासून कोसोदूर राहिलेल्या भामरागडसारख्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील आदिवासी बांधवांनी पहिल्यांदा चंद्रपूर शहर बघितले. ...