प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीतून ६६ टक्के निधी जिल्ह्यातील ६०६ प्रकल्पग्रस्त गावांच्या विकासासाठी खर्च केला जाणार आहे. यातून कोणतेही गाव सुटू नये याची दक्षता घ्यावा, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांन ...
शहरातील नझूलच्या जागेवर प्रवासी निवारा बांधण्यात येत आहे. मात्र या परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगार प्रवृतीचे लोक राहत असल्यामुळे बसस्थानक झाल्यास गुन्हेगारी प्रवृतीमुळे अडचणी निर्माण होण्याच्या शक्यता आहे. त्यामुळे सिव्हील लाईन परिसरात बांधण्यात ये ...
शाळेमध्ये जाणारी आपली मुले कोणत्या वाहनातून प्रवास करतात. या वाहनाचे चालक प्रशिक्षित आहे अथवा नाही, शाळा या वाहन चालकांबाबत कोणती काळजी घेते यासंदभार्तील चौकशी आपल्या पाल्याच्या अभ्यासाइतकीच महत्त्वाची आहे. ...
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये स्थिरता असूनही भाजपाच्या चुकीच्या धोरणांमुळे इंधन दरवाढीचे चटके जनतेला बसत आहेत, असा आरोप करून काँग्रेसने सोमवारी देशव्यापी बंदचे आवाहन केले होते. जिल्ह्यात कुठे कडकडीत, कुठे संमिश्र प्रतिसाद मिळाला. ...
अॅट्रासिटी अंतर्गत पोलिसात गुन्हा दाखल करू, असा धाक दाखवून शासकीय कामांकडे दुर्लक्ष करणारे तलाठी अविनाश दुर्योधन यांच्या निलंबनासाठी राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना सरसावली. यासंदर्भात संघटनेने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. ...
शेतीचे दैवत म्हणून ज्यांना ओळखले जाते. त्या बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने बैलपोळा आता नावापुरताच उरला आहे. नागभीड येथील काही वसाहतीमध्ये आर्जव करूनही बैलजोड्या न आल्याने अनेकांना बैलपुजेशिवाय पोळा साजरा करावा लागला. ...
गेल्या चार दिवसांपासून पट्टेदार वाघाने या भागात जे बस्तान मांडले आहे, त्याचे कारण आयुध निर्माणीच्या हद्दीतील नागपूर चंद्रपूर महामार्गालगतचे मटण व चिकन मार्केट असल्याची बाब समोर आली आहे. ...
शहर हद्दीतील जमिनीची पाण्याची पातळी वाढावी, उन्हाळ्यात विहिरी, बोअरवेलचे पाणी आटू नये, यासाठी पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी घराघरात रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम बसविण्याचा निर्णय मनपाने घेतला. ही सिस्टिम नसेल तर इमारत बांधकामाला परवानगीच दिली जा ...
महाराष्ट्र शासनाच्या वन व महसूल विभागाची १० ते १५ हजार एकर जमीन तेलंगणाच्या ताब्यात असूनही महाराष्ट्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, या परिसरातील मराठी जनता महाराष्ट्र सरकारविरूद्ध तीव्र संताप व्यक्त करीत आहे. ...