स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शासनाच्या पेयजल व स्वच्छता विभागामार्फत संपूर्ण देशात १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणार आहे. त्याच ...
मागील तीन महिन्यांपासून इरई धरणाला पाणी नसल्यामुळे नागरिकांना एक दिवसाआड पाणी मनपा देत आहेत. परंतु आता इरई धरणातील पाण्याची स्थिती उत्तम आहे. त्यामुळे आता चंद्रपूरकरांना दररोज पाणी द्या, अशा मागणी शहर काँग्रेस कमिटीने केली आहे. या संदर्भात मनपा आयुक् ...
राज्यातील पश्चिम महाराष्ट्र उसाच्या शेतीमुळे प्रगत झाले. त्याच धर्तीवर विदर्भातील शेतीचे अर्थशास्त्र बांबू लागवडीतून उन्नत करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी मनरेगाचे सहकार्य घेतले जाईल. बांबू कलेचे प्रशिक्षण देण्यासाठी विविध ठिकाणी केंद्र सुरू करण्याचा सं ...
अमराई वॉर्डातील एका बालकाच्या डोक्याचा दोन महिन्यांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात एमआयआर झाला नव्हता. दरम्यान, लोकमत यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेऊन डॉ. अनिल माडुरवार यांनी मोफत एमआर व अन्य चाचण्या करून सामाजिक बांधिलकीचा प्रत्य ...
मागील दोन दिवसांपासून वरोरा तालुक्यातील अनेक गावानजीक पट्टेदार वाघाने ग्रामस्थांना दर्शन दिले असून वरोरा शहरानजीकच्या खैरगावात गावा नजीकच्या गोठ्यात एक जनावर तर दोन गंभीर जखमी केल्याची घटना घडली असल्याने ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. ...
विद्यार्थ्यांसह ९० प्रवाशांना ब्रह्मपुरीकडे घेवून येणाऱ्या कोलारी बसचे चाक निघाल्याने मोठा अपघात टळला. ही घटना चांदली गावाजवळ शुक्रवारी घडली. चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवाशी सुरक्षित आहेत. ...
चंद्रपूर औद्योगिक शहर आहे. शासनाला या भूमीतून कोट्यवधीची रॉयल्टी मिळते. असे असले तरी प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीन धोरणामुळे या भूमीतील लेकरांना मुलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागत आहे. ...
शहरातील फेरीवाल्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच ‘फेरीवाला क्षेत्र' निश्चित करण्यासाठी त्यांची महानगरपालिकेकडे नोंदणी होणे आवश्यक आहे. सर्वेक्षण बंद झाल्यावर कुठलाही लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी येत्या दोन महिन्यात फेरीवाल्यांनी पालिके ...
प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत प्राप्त ३१३ कोटींचे वितरण करताना ज्यांचा पहिला अधिकार आहे, असे जिल्ह्यातील ६०१ गावांना नियमानुसार एकूण निधीच्या ६६ टक्के निधी वितरित करावा. त्यात एकही गाव व बाधित शहरे सुटता कामा नये, असे स्पष्ट निर्देश के ...
रामपूर येथील रामपूर वॉर्डातील सहकारनगरात वेकोलिचे खराब पाणी सोडल्या जात आहे. या पाण्यामुळे पिकांचे नुकसान सुरू असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. येत्या काही दिवसांत ग्रामपंचायतची निवडणूक होणार आहे. ही समस्या सुटली नाही तर त्याचा परिणाम न ...