गडचांदूर-जिवती मार्गावरील माणिकगड पहाडावरील निसर्गाने वेढलेला विलोभनीय अतिप्राचीन माणिकगड किल्ल्याला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला. विकास निधीसुद्धा मिळाला. बरीच विकास कामे पूर्ण झाली. मात्र अजूनही बरीच विकास कामे प्रलंबित आहेत. ती तातडीने पूर्ण करणे ग ...
पावसाळ्याचे दिवस सुरु असताना ही चंद्रपूरकरांवर पाणी कपातीचे संकट लादल्या जात आहे. परिणामी पावसाळ्यात चंद्रपूरकरांवर पाण्यासाठी भटकंती करायची वेळ आली आहे. चंद्रपूर शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना पाणीकर पूर्ण का घेण्यात येतो, असा प्रश्न उपस्थि ...
शहरातील बाबुपेठ येथील स्नेहदीप बालगृहात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाºया बंडू कुत्तरमारे या नराधमास कठोर शिक्षा देऊन पीडितेला न्याय द्यावा, तसेच राज्यातील बालगृहातील सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करावी, अशी मागणी प्रहार अनाथ संघठन तथा आमदार बच्चू कडू युव ...
इको-प्रो संस्थेच्या वतीने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जंयतीनिमित्त आयोजीत स्वच्छता पंधरावाडा स्वच्छता ही सेवा अंतर्गत शहरातील एतिहासिक गोंडकालीन बावडी-विहिर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानास केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर य ...
लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील खत विक्रेत्यांसाठी शासनाने ई-पास मशिन दिले होते. मात्र तांत्रिक कारणामुळे हे मशिन बिनकामी ठरले. त्यामुळे शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. यावर पर्याय म्हणून ई-आधार नंबरद्वारे खत स ...
प्रशायकीय इमारतींचा पायाभूत सुविधांसाठी उपयोग होऊ द्या, असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. शुक्रवारी येथे मूल शहरातील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजनाप्रसंगी ते बोल ...
चंद्रपूर वीज केंद्राचा देशात नावलौकिक आहे. केंद्राचे कार्यही उत्तम आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संचलन व देखभाल दुरुस्तीची कामे अधिक योग्य रितीने केल्यास संयंत्र वीज वापरात घट होऊन महत्तम वीज उत्पादन व आर्थिक बचत होण्यास मोठा हातभार लागेल. ...
एलईडी दिवे लावण्यासाठी राज्य शासनाने ईएसएनएल कंपनीसोबत सात वर्षांचा करार केला आहे. या कंपनीने चंद्रपूरात ११ हजार दिवे लावले. हे दिवे निकृष्ट दर्जाचे आहे. परिणामी ७०० दिवे बंद पडले. मात्र ही कंपनी मनपाचे ऐकूण घेत नसल्याने मनपाने नव्याने १८ हजार दिले ल ...
केंद्र शासनाच्या 'स्वच्छता ही सेवा 'या कार्यक्रमांतर्गत लोकप्रतिनिधींनी शनिवारी झरपट नदीची स्वच्छता केली. या मोहिमेत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी श्रमदान केले. मोहिमेला करण्यापूर्वी उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेतली. जिल्हा परिषदच्या वतीन ...
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शासनाच्या पेयजल व स्वच्छता विभागामार्फत संपूर्ण देशात १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणार आहे. त्याच ...