शांत व संयमी स्वभाव आणि स्वच्छ प्रतिमेने चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात अमीट छाप पाडणारे माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे हे खऱ्या अर्थाने अजातशत्रू होते. काही वर्षांपासून प्रकृती अस्वस्थाने त्रस्त असले तरी महत्त्वाच्या कार्यक्रमात त्य ...
तालुक्यातील विसापूर सर्वात मोठे गाव आहे. विसापूर फाट्यापासून गावाचे अंतर दोन किमीचे आहे. या फाट्यावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांनी जलद व अती जलद बसेससाठी थांबा मंजूर केला. मात्र चालकांच्या मनमानी कारभारामुळे प्रवाशां ...
मागील वर्षी प्रारित केलेल्या कॅबिनेट निर्णयाला एक वर्षांचा कालावधी लोटूनही त्याचे शासन निर्णयात रुपांतर करण्यात आले नाही. त्यामुळे त्या निर्णयाचे शासन निर्णयात रुपांतर करण्याची मागणी वैद्यकीय अधिकाºयांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलेल्या निव ...
१२ दिवसांच्या सेवेनंतर लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली आहे. मंगळवारी भव्य मिरवणुकीद्वारे गणरायाला निरोप दिला जाणार आहे. या मिरवणुकीसाठी पोलीस विभाग आणि महानगरपालिका व जिल्हा प्रशासन सर्व तयारीनिशी सज्ज झाले आहे. यादरम्यान कुठलीही अनूचित घटना ...
वातावरणातील बदल, अस्वच्छता यामुळे दिवसेंदिवस हिवताप, डेंग्यु, मलेरिया, टायफाईड आदी रोगाने डोके वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे कीटकजन्य आजार नियंत्रणाकरिता जिल्ह्यातील एक हजार ६०८ गावात चार लाख ७४ हजार ९१९ नागरिकांची तप ...
अहमदनगर येथील १० वर्षीय बालिकेला चाकूचा धाक दाखवून अमानुष अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीचे निवेदन चंद्रपूर जिल्हा पद्मशाली समाज संघटना व पद्मशाली समाज चंद्रपूरच्या वतीने जिल्हाधिकाºयामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. ...
रविवारी चंद्रपूर शहरातील श्री गणेश विसर्जन मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्यावरुन निघणार आहे. मिरवणूक पाहण्याकरिता शहरातील आणि आसपासच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात. या ठिकाणी गणेश भक्तांना कोणताही त्रास होऊ नये. तसेच शहरातील कायदा व सुव्यव ...
शहरातील डेंग्यूचे वाढते प्रमाण ही गंभीर बाब असून हे प्रशासनासमोर एक प्रकारचे आव्हान आहे. चंद्रपुरात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. याचा अर्थ शहराची साफसफाई व पाण्याचा निचरा योग्य पध्दतीने होत नाही, असे फटकारत डेंग्यूच्या निर्मूलनासाठी महानगराची स्वच्छता ...
शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या घोडाझरी तलावाच्या कालव्यांची दुर्दशा झालेली असून सिंचन विभाग व लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षितपणामुळे या कान्हाळगाव परिसरातील शेतकरी-शेतमजुरांनी स्वखर्चाने जेसीबी लावून नहाराचा उपसा केला. ...