अन्न आणि औषध विभागाच्या पथकाने आरोग्यासाठी हानीकारक असलेल्या नकली बर्फीचा साठा जप्त केला. या कारवाईत तब्बल २६८ किलो नकली बर्फी जप्त करण्यात आली. या कारवाईने नकली बर्फी विकून जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या मिष्ठान्न विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. जिल्ह् ...
आधीच संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्येत आणखी भर पडत आहे. वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान, पाळीव जनावरांवर हल्ले होत आहेत. यामुळे त्यांची आर्थिक नुकसान होवून अर्थकारण बिघडत चालले आहे. अशातच गावातील तीन शेतकºयांच्या गायी व बैलांच्या अचानक म ...
राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या ब्रम्हपुरी नगरपरिषदेच्या निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणूक कार्यक्रमामध्ये एक दिवसाची मुदतवाढ मिळाली असल्याचे एका परिपत्रकाद्वारे घोषित करण्यात आले आहे. ...
चंद्रपूर जिल्हा रोजगार युक्त बनविण्यासाठी आपण कटिबद्ध असून आगामी काळात बल्लारपूर शहर रोजगार निर्मितीचे केंद्र बनविणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. ...
नगदी पीक म्हणून जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन लागवड केली. शासनाने यावेळी चांगला दरदेखील दिला आहे. परंतु, अल्प पावसामुळे उत्पादनात मोठी घट आली. लागवडीचा खर्च निघणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. ...
गोंडपिपरी, मूल, पोंभुर्णा, सावली तालुक्यातून जाणाऱ्या रायगड-पोग्लूर ८०० केव्ही टॉवर वाहिनी उभारणीचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला न देता त्यांच्या जमिनीचे मूल्यांकन न करता तुटपूंजी आर्थिक मोबदला देण्यात आला. ...
मागील काही वर्षांपासून आयुध निर्माणीतील नोकरभरती तसेच अनुकंपाधारकांची भरती खोळंबलेली आहे. परिणामी बेरोजगारांची संख्या वाढत आहे. कामगारांच्या समस्यांबाबतची अमंलबजावणी होत नसल्याची तक्रार ना. हंसराज अहीर यांना प्राप्त झाली. ...
संस्कृतीचे प्रामाणिकपणे जतन व संवर्धन करणाऱ्या आदिवासींनी स्वातंत्र्यलढ्यात दिलेला लढा बावनकशी होता. मात्र हा इतिहास लिहिला गेला नाही. यामुळे या इतिहासाला समजून घेऊन त्यांचा सन्मान करण्याचा संकल्प शासनाने उचलला आहे. ...
केंद्र शासनाच्या २०१२ च्या बेसलाईन सर्वेक्षणानुसार सर्वांकडे शौचालय असावे, यासाठी प्रोत्साहनपर अनुदान म्हणून जिल्हा परिषदकडून १२ हजार रुपये अनुदान ग्रामपंचायतींना मिळते. मात्र, टेबलवर बसून सर्वे केल्याने अनेक कुटुंबांची नावे सुटतात. ‘ ...