येथे अद्ययावत पोलीस स्टेशनचे बांधकाम करण्यात आले. या पोलीस स्टेशनचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मात्र मुख्यमंत्र्यांची तारीख मिळत नसल्याने अखेर नाईलाजाने जुन्या इमारतीतील पोलीस स्टेशनचा कारभार नव्या पोलीस स्टेशनच्या उद्घाटनापू ...
ताडाळी औद्योगिक वसाहतीतील उद्योगांच्या प्रदूषणामुळे या भागातील कास्तकारांची शेती उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे आधी प्रदूषण थांबवा नंतर ग्रेस इंडस्ट्रीजच्या प्रस्तावित वीज प्रकल्पाला परवानगी द्या, असा घेतलेला ठराव येरूर, साखरवाही व ताडाळी तीन ग्रामपंचा ...
बंधारा बांधकामाला एक दोन वर्ष नव्हे तर तब्बल १३ वर्षांचा काालावधी उलटून गेला. राजुरा विधानसभा क्षेत्राचे या कालावधीत तीन आमदार बदलले. बंधारा बांधकामासाठी अनेकदा पाठपुरावा केला. मात्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे गोवरी येथील बंधारा लाखो रूपये खर्च करूनह ...
चिमूर तालुक्यातील मासळ बु येथील शेतकरी विरेंद्र बन्सोड यांच्या घरातील कापसाला अचानक आग लागली. यात त्याचा ६० टक्के कापूस जळून खाक झाला. सुदैवाने त्याचा १२ वर्षीय भाचा याच्या सतर्कतेने जिवितहानी टळली. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. ...
महाराष्ट्र -तेलंगणा राज्याच्या वादात ती १४ गावे महाराष्ट्र शासनाचीच असतानाही येथील नागरिकांनी शुक्रवारी तेलंगणा राज्याच्या आसिफाबाद विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी रांग लावल्याचे चित्र दिसून आले. ...
सध्या जिल्ह्यात वन्यजीव व मानव संघर्ष शिगेला पोहचला आहे. दररोज कुठे ना कुठे वाघाचे, बिबट्यांचे हल्ले होत आहे. त्यामुळे वनक्षेत्रालगत असलेल्या गावातील जनजीवन विस्कळीत होत आहे. अशातच आज शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता बारसागड येथील शालेय विद्यार्थी निफंद ...
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतात टॉवर उभारणी करताना योग्य मोबदला देण्यात येत नाही. शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा, यावर चर्चा करण्याकरिता ऊर्जा मंत्रालय मुंबई येथे बुधवारी ऊर्जामंत्र्यांनी बैठक बोलाविली. यात टॉवर लाईनचे काम बंद करण्याच ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक समस्या आहेत. यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. रुग्णालयातील या कारभाराविरोधात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
भावी पिढीचे आरोग्य निरोगी व निरामय राहावे, जलजन्य आजारांपासून विद्यार्थ्यांना मुक्ती मिळावी, आजारपणामुळे शालेय अभ्यासक्रमात खंड पडू नये व ज्ञानार्जन सुलभपणे करण्यासाठी अनुदानित शाळांना वॉटर फिल्टर मंजूर करण्यात येणार आहे. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्ह्यातील दिव्यांगांना जीवनउपयोगी साहित्याचे वाटप होत आहे. यामाध्यमातून दिव्यांगाना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळाल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री ह ...