राज्यातील टंचाईसदृश्य परिस्थिती बघता सर्व जिल्ह्यांमध्ये जनावरांसाठी चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावा, याकरिता राज्य शासनाने गाळपेर जमीन शेतकऱ्यांना नाममात्र एक रुपये हेक्टर दराने उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
समृध्दी जिवन मल्टी स्टेट पर्पज को आॅप. लि. कंपनीमध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या ४० ते ५० हजार भागधारकाांनी सुमारे ४५ कोटी रूपयांची रक्कम गुंतवली. मात्र, मॅच्युरीटी पूर्ण होऊनसुद्धा त्यांना मोबदला मिळाला नाही. ...
शेतकरी कुटुंबातील अनेक आई-वडिल अल्प शिक्षित असतात. नातलगातही फारसे उच्च शिक्षित नसतातच. मात्र आई-वडिलांचे आपल्या मुलाला मोठा साहेब बनविण्याचे स्वप्न असते. त्यासाठी ते अपार कष्ट करीत असतात. ...
आपल्या प्रेयसीला खुश करण्यासाठी व तिला वेगवेगळे महागडे बक्षीस घेऊन देण्यासाठी प्रेमवीराने वाहन चोरी सुरु केली. मात्र पोलिसांना याची चुणूक लागताच त्यांनी एका अल्पवयीन बालकासह दोघांना अटक करुन त्यांच्याजवळून चोरीची सहा वाहने जप्त केली. ...
डुकराची शिकार केल्याप्रकरणी अटक करून मारहाण करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी जिवती शहरात कडकडीत बंद पाळून निषेध मोर्चा काढण्यात आला. मालगुडा व झांझनेरी येथील सात आरोपींना डुकराची शिकार केल्याप्रकरणी अटक वनविभागाने अ ...
येथील रामदेगीनजिकच्या डोंगरावर असलेल्या संघरामगिरी या ठिकाणच्या विहार परिसरात ध्यानस्थ बसलेल्या भन्ते राहुल यांच्यावर मंगळवारी सकाळी बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. ...
यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार, तर काही भागात अत्यल्प पावसाने हजेरी लावली होती. पाऊसही कमी झाला. यामुळे खरिपाचा हंगाम फारसा चांगला गेला नाही. रबीवरच शेतकऱ्यांची भिस्त होती. सुरुवातीला चांगले वातावरण होते. ...
महाराष्ट्र राज्यात धनगर समाज अनुसूचित जमाती (एसटी) च्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता अजूनपर्यंत झालेली नाही. तसेच राज्यात मराठा समाजास आरक्षण दिले असून महाराष्ट्र राज्यात शासकीय नोकरी भरती ...
सामान्य माणसावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वेगवेगळ्या प्रचलित कायद्यांसोबतच मानवाधिकार आयोग आपले कार्य बजावत असते. मानवाधिकार आयोगाबद्दल जनमाणसांमध्ये प्रचार आणि प्रसार करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी केले. ...
ब्रह्मपुरी नगर परिषद निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये काँग्रेस-रिपब्लिकन पक्ष आघाडीने नगराध्यक्षपदासह तब्बल ११ जागा जिंकून बहुमतासह नगर परिषदेवर झेंडा फडकविला. विशेष म्हणजे भाजपा या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. ...